Menu Close

ख्रिस्ती महिलांना ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकवण्यासाठी अनेक प्रयत्न होत आहेत !

एकीकडे पोप फ्रान्सिस सर्वांना प्रेम आणि सौहार्द यांचे आवाहन करत असतांना, इस्लामी कट्टरतावाद्यांनी वर्ष २०१८ मध्ये ऐन ‘इस्टर’सणाच्या दिवशी श्रीलंकेत अनेक ख्रिस्त्यांची हत्या घडवून आणली…

मिटकरी यांच्यात अजानची टिंगल करण्याचे धारिष्ट्य आहे का ? – सुनील घनवट, संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कुणीही उठावे आणि हिंदु धर्मातील धार्मिक विधींची थट्टा करावी, हे आता सहन केले जाणार नाही.…

#Boycott_MalabarGold नावाचा ट्विटर ट्रेंड राष्ट्रीय स्तरावर ५ व्या स्थानी !

‘मलबार गोल्ड’चे हे विज्ञापन हिंदूंच्या सणांचा अवमान करणारे आहे. कुंकू लावणे हा पारंपरिक हिंदु वेशभूषेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. हिंदूंच्या परंपरांचे हसे करणार्‍यांवर हिंदूंनी त्यांचे पैसे…

महाराष्ट्रातील रेल्वेस्थानकांवरील बंद ‘वॉटर वेंडिंग मशीन्स’ नागरिकांच्या सुविधेसाठी तत्काळ सुरु करण्याची सुराज्य अभियानाची मागणी

या यंत्रांची दुरुस्ती आणि देखभाल यांचा ठेका ‘फॉन्टस् वॉटर प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाला देण्यात आला होता; मात्र कोरोनाच्या काळात म्हणजे मागील २ वर्षांपासून ही यंत्रे…

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून…

‘मम भार्या समर्पयामि’ असा हिंदु धर्मग्रंथात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन कन्यादान विधीवर टीका !

कन्यादानाच्या वेळी ‘मम भार्या समर्पयामि ।’ (माझी पत्नी अर्पण करतो) असा मंत्र पुरोहित म्हणायला सांगतात, असा हिंदु धर्मात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे…

नायजेरियात ख्रिस्तीबहुल गावांमध्ये झालेल्या जिहाद्यांच्या आक्रमणात ८० हून अधिक ठार !

या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.