Menu Close

हदगाव (जिल्हा नांदेड) येथे हिंदु मंदिर आणि देवता यांच्या विटंबनेप्रकरणी १५ धर्मांधांवर गुन्हे नोंद !

जिल्ह्यातील हदगाव शहरातील जिनिंग परिसरात हिंदु मंदिर, तसेच देवतांची विटंबना करत हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी श्री. गोविंद कळसे यांच्या तक्रारीवरून खुदबेनगर येथील १५ धर्मांधांवर…

आसाममध्ये कोठडीतून पळालेले २ धर्मांध गोतस्कर चकमकीत ठार

आसाम पोलिसांनी दोघा गोतस्कर भावांना चकमकीत ठार केले आहे. या वेळी ४ पोलीस घायाळ झाले. अकबर बंजारा आणि सलमान अशी या गोतस्करांची नावे आहेत. हे…

‘विजयदुर्ग’ आणि ‘लोकमान्य टिळकांचे स्मारक’ यांचे संवर्धन व्हावे !

पुरातत्व विभाग आणि शासन यांनी तातडीने त्यांचे संवर्धन करावे, अशी मागणी लांजा तालुका वारकरी मंडळाकडून २ स्वतंत्र निवेदनांद्वारे रत्नागिरीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे अलीकडेच करण्यात आली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिबवर गेल्याचा आरोप

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर वैशाखीच्या (वैशाख मासाच्या प्रथम दिनी उत्तर भारतात साजरा केला जाणारा उत्सव) दिवशी दारू पिऊन तख्त श्री दमदमा साहिब येथे गेल्याचा…

कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरे पाडून मशीद बनवण्यात आली, हे ऐतिहासिक सत्य ! – प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद

देहलीतील कुतूबमिनार येथील २७ हिंदु आणि जैन मंदिरे पाडून तेथे सध्या असलेली ‘कुव्वत उल इस्लाम मशीद’ बांधण्यात आली, अशी माहिती प्रसिद्ध पुरातत्वज्ञ के.के. महंमद यांनी…

समाजाला धर्मशिक्षण मिळण्यासाठी कृतीशील व्हा ! – सौ. कांचन शर्मा, हिंदु जनजागृती समिती

पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षापद्धत आणि एकत्र कुटुंबपद्धत होती. त्यातून धर्मशिक्षण मिळत असे. त्यातून हिंदूंचा धर्माभिमानही वृद्धींगत होत असे; पण आता धर्मशिक्षणच मिळत नाही आणि मुलेही…

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी सनातन धर्मियांनी रणनीती आखणे आवश्यक ! – रघुनंदन शर्मा, माजी राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, भारत रक्षा मंच

आज भारतात हिंदु धर्माला राज्यघटनेत कोणतेही विशेष संरक्षण उपलब्ध नाही. भारत हिंदु राष्ट्र असतांनाही राज्यघटनेत त्याला ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) घोषित करण्यात आले, हा हिंदु समाजावर मोठा…

स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उभे राहिले पाहिजे ! – श्री श्री श्री मंगी रामुलु महाराज, नंदीपेट, तेलंगाणा

सध्या हिंदूंच्या दृष्टीने प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे आपण आता जागृत झालो नाही, तर येत्या काळात आपले अस्तित्व टिकवणे कठीण होईल. म्हणून प्रत्येकाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी…

शंभूराजांना हाल हाल करून मारणाऱ्या ‘औरंगजेबा’चे नाव हटवण्यासाठी लोकशाही मार्गाने चालू केलेली मोहीम आहे ! – सूरज आगे, प्रमुख, शिवप्रहार प्रतिष्ठान

सूरज आगे यांच्यासह ‘शिवप्रहार प्रतिष्ठान’च्या मावळ्यांनी वैजापूर तालुका, गाव, वाड्या आणि वस्त्या पिंजून काढत ६७ बैठका घेतल्या. रात्रंदिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अठरापगड जातींच्या विचारांसह…

आरे कॉलनी (मुंबई) येथे हिंदूंच्या कलशयात्रेवर एका जमावाकडून दगडफेक !

मुंबई १७ एप्रिल या दिवशी आरे कॉलनीतील गौतमनगरमधील शिवमंदिराच्या ठिकाणी कलशयात्रा काढणाऱ्या हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. यामुळे संतप्त हिंदू आणि दगडफेक करणारे काही लोक यांच्यात हाणामारी…