१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मीरमधील धर्मांधांनी काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधून हाकलून दिले. आज या घटनेला ३२ वर्षे पूर्ण झाली.
हिंदु जनजागृती समितीची दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांकडे मागणी
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्विनी उपाध्याय म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश या मुसलमान देशांत ‘शरीया’ने सर्व कारभार चालतो आणि तिथे हिंदू, शीख यांची लोकसंख्या घटत चालली आहे.
देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत घडल्या. गुजरातमध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात…
मानखुर्द येथे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणाऱ्या हिंदूंवर धर्मांधांनी श्रीरामनवमीच्या रात्री जीवघेणे आक्रमण केले. ‘रमजान चालू है, नारे मत लगाओ’, असे म्हणत धर्मांधांनी हिंदु युवकांवर…
उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होण्याच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने विशेषतः हिमालयात असणाऱ्या अशा मंदिरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे…
गोरखपूरच्या गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्या मुर्तझाची कसून चौकशी चालू आहे. तो इस्लामिक स्टेट, तसेच परदेशातील अनेक इस्लामी संस्था यांच्या संपर्कात होता, अशी माहिती समोर आली…
राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी,…
संभाजीनगर रात्री १० वाजल्यानंतर शहरातील मशिदींवरील भोंगे वाजले, तर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भोग्यांना तोडून फेकून द्यावे, अशी घोषणा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपालसिंह अम्मू यांनी येथे…
हिंदु धर्माची महानता जाणून नव्हे, तर स्वतः समस्यांनी ग्रस्त असल्यामुळे आणि त्याच्या निवारणासाठी स्वतःच्या समाजाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वार्थापोटी हिंदु धर्म स्वीकारून रुवेद यांना…