Menu Close

पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे अंबरनाथ (ठाणे) येथील प्राचीन शिवमंदिराची पडझड !

अंबरनाथ येथे ९६२ वर्षे जुने असे प्राचीन शिवमंदिर आहे. शहराला लाभलेला हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याची आवश्यकता आहे; मात्र या मंदिराची पडझड होत आहे. त्यामुळे…

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !

हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय ! – सौ. शुभा सावंत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरसई (गोवा) येथे २७ मार्च या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ संपन्न झाली. या सभेचा संक्षिप्त वृत्तांत देत आहोत . . .

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंनी जागृत होऊन संघटित झाले पाहिजे ! – पू. सिद्दलिंग महास्वामीजी, करुणेश्वर मठ, जेवर्गी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन

कोल्हापूर येथे दोन दिवसांच्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेला उत्साही वातावरणात प्रारंभ !

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे ज्येष्ठ बंधू पू. अनंत आठवले यांच्या चरित्राचा दुसरा खंड ‘ज्ञानयोगी पू. अनंत आठवले’ या ग्रंथाचे प्रकाशन सद्गुरु (सुश्री…

जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

अर्जुनाची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने गीता सांगून धर्मसंस्थापनेचे महान कार्य करून घेतले. याचप्रमाणे आपल्या मनातील विचार सांगण्यासाठी प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक मित्र असणे आवश्यक आहे.…

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावरील संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा विरोध

काश्मीरमध्ये हिंदूंच्या झालेल्या नरसंहाराविषयी भोपाळमध्ये उभारण्यात येणार्‍या संग्रहालयाला काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी विरोध केला आहे. ‘यामुळे धार्मिक सद्भाव बिघडू शकतो’, असे सिंह यांनी ट्वीट…

(म्हणे) ‘देवाने जरी सरकारी भूमीवर अतिक्रमण केले, तरी ते हटवले जाईल !’ – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) जर देवानेही सरकारी भूमीवर अतिक्रमण केले, तर तेही हटवले जाईल, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले.

(म्हणे) ‘आम्ही मुसलमान विद्यार्थिनींच्या पाठीशी आहोत !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

 हिजाबबंदी प्रकरणी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) राज्यातील मुसलमान विद्यार्थिनींच्या पाठीशी आहे, अशी घोषणा ‘पी.एफ.आय.’ने केली. मलप्पुरम् राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत संमत झालेल्या ठरावाविषयी माहिती…

सागर (मध्यप्रदेश) येथील केंद्रीय विश्‍वविद्यालयात मुसलमान विद्यार्थिनीचे हिजाब घालून वर्गातच नमाजपठण !

सागर (मध्यप्रदेश) येथील डॉ. हरिसिंह गौर केंद्रीय विश्‍वविद्यालयातील ‘बी.एस्.सी. बीएड्.’च्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीने वर्गात हिजाब घालून नमाजपठण केले. यावर ‘हिंदु जागरण मंच’ने आक्षेप घेत तिच्यावर कारवाईची…