वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु…
प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून धुळे येथे झाशीची राणी लक्ष्मीबाई, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज या राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करण्यात आली.
बिहारच्या कैमूर येथे श्री महाकालीदेवीच्या मंदिरात चोरी करण्यासाठी चोरांनी तेथील ७ भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार केले. त्यानंतर मंदिरातील दानपेटी तोडून त्यातील सुमारे १५ ते…
सामाजिक माध्यमांतून ईशनिंदा करण्यात आल्याचा आरोप करत धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी २ अल्पवयीन मुलांसह १२ धर्मांधांना अटक केली आहे.
बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने राज्यातील ८ जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे हटवण्याचा आदेश दिला आहे. तसेच कारवाई केल्यानंतर…
हिंदूंच्या देवतांची खिल्ली उडवणे, संतापजनक टिपण्या देणे, हा भारतीय दंड संहितेनुसार फौजदारी गुन्हा आहे, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये कन्याकुमारी पोलिसांनी…
देव सर्वव्यापी आहे. त्याच्या अस्तित्वासाठी कोणत्याही एका स्थानाची आवश्यकता नाही, असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेले मंदिर हटवण्यावर स्थगिती देण्याची मागणी करणारी…
विविध धर्मांची प्रलोभने देऊन अनुसूचित जनजातीतील नागरिकांना धर्मांतरित करण्याचा कुटील डाव हाणून पाडावा, धर्मांतरित नागरिकांचे आरक्षण रहित व्हावे आणि त्याचा लाभ अनुसूचित जनजातीतील हिंदु बांधवांना…
कॉन्व्हेंट शाळेने धर्मांतर करण्यासाठी आणलेल्या दबावामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे प्रकरण
२५ जानेवारी या दिवशी किशन बोलिया या हिंदुत्वनिष्ठाची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यात एका मौलवीचा समावेश आहे. या हत्येमध्ये एकूण…