लोधी सराय भागामध्ये गेल्या २ वर्षांपासून अवैधरित्या रहाणार्या श्रीलंकेच्या अब्दुल कादीर महंमद नजीर या नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या २ वर्षांपासून त्याने व्हिसाचे (एखाद्या…
राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांधांना अधिक जोर येऊन ते हिंदूंवर आक्रमण करतात, यात आश्चर्य ते काय ?
भारतीय इतिहासात वीर सावरकर आणि त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग विसरता येणार नाही. अंदमानच्या काळकोठडीतील छळ-यातना सहन करून मातृभूमीसाठी कार्य करणार्या वीर सावरकरांच्या नशिबी मात्र उपेक्षाच…
धर्मांध मुसलमानांनी आतापर्यंत देशात अनेक आतंकवादी आक्रमणे करून सहस्रावधी हिंदूंच्या निर्घृण हत्या केल्याचा इतिहास असतांना हिंदुद्वेषी गीतकार जावेद अख्तर यांनी मात्र हिंदूंच्या कार्यक्रमात मुसलमानांना मारण्याची…
कर्नाटकमधून दीप्ती मारला उपाख्य मरियम या महिला जिहादी आतंकवाद्याला इस्लामिक स्टेटशी संबंध असल्यावरून अटक करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार दिवंगत इदिनब्बा यांची ती सून आहे.…
रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यात असलेल्या तिप्पसंद्र गावात १०० एकर भूमीवर ३२० कोटी रुपये खर्च करून ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्वविद्यालय’ बांधण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने सर्व राज्यांत १ ते ७ जानेवारी या काळात सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांना या कार्यक्रमामध्ये…
या वेळी ‘हलाल प्रमाणपत्र’ आणि समितीच्या मोहिमांविषयी त्यांनी सर्वांना माहिती दिली. या अभियानाला मिळालेल्या प्रतिसादाचा वृत्तांत थोडक्यात येथे देत आहोत.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांनी आरोप केला की, ही संघटना पाकच्या कराचीमधील आहे. या संघटनेने शहरातील बोरियाखुर्द भागातील भूमीवर सामुदायिक भवन बांधण्यासाठी…
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हा भारतियांच्या पराभवाचे प्रतीक आहे. भारतियांना पराभूत करणार्या इंग्रजांचा विजयदिन साजरा करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह…