Menu Close

बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

गेल्या ४० वर्षांत बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांनी घटून ती आता ८.५ टक्के इतकी राहिली आहे. बांगलादेशी हिंदू मोठ्या संख्येने भारतात पलायन येत आहेत. पंतप्रधान…

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असल्याचे उघड !

बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. आता या प्रकरणी कोमिला शहरातील पोलिसांनी नानूआ दिघी परिसरातील श्री…

आंध्रप्रदेशमधील वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी !

 वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी आहे, असे निरीक्षण ‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.

वर्धा येथे मौलानाकडून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार !

येथील रामनगर परिसरात समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (वय २५ वर्षे) या मौलानाने ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अमानुष अत्याचार केले. ही घटना १९ ऑक्टोबर…

नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या धार्मिक मिरवणुकीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

मुसलमानांकडून ‘बारावफात’ या धार्मिक उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याची घटना समोर आली आहे. ‘बारावफात’ या दिवशी प्रेषित महंमद पैगंबर यांचा जन्म झाला आणि याच…

भरूच (गुजरात) येथे बहुसंख्य हिंदू वास्तव्य करत असलेले संकुल मुसलमानबहुल झाल्याने हिंदूंचे पलायन !

जलाराम बाप्पा मंदिरामध्ये पूर्वी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी आरती होत असे. काही वर्षांपूर्वी मंदिरासमोरील भागामध्ये शौकत अली याने घर विकत घेतले. त्याने आरतीला विरोध करण्यास प्रारंभ…

हीच का धर्मनिरपेक्षता ?

विश्वात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने न्यून केला. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने हा…

‘हलाल जिहाद’च्या षड्यंत्राविषयी माझ्या कार्यक्रमांतून जनजागृती करेन ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

या जागतिक षड्यंत्राविषयी मला कोणतीही माहिती नव्हती; मात्र यापुढे मी माझ्या कार्यक्रमांतून याविषयी जागृती करेन, असे आश्वासन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’चे अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे…

पुन्हा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना !

‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबरला होणारा क्रिकेट सामना रहित करण्याची मागणी भारतातील राष्ट्रप्रेमींकडून होत आहे.

नागपूर येथे संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता, तसेच उच्चशिक्षित यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीला सहकार्याचे आश्वासन !

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्या येथे झालेल्या संपर्क अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या वेळी संत, वृत्तवाहिनीचे वार्ताहर, अधिवक्ता,…