Menu Close

भाविकांच्या विरोधानंतरही केरळमधील साम्यवादी माकप सरकारने कन्नूर येथील मत्तनूर महादेव मंदिर कह्यात घेतले !

कन्नूर (केरळ) – भाविकांच्या प्रचंड विरोधानंतरही केरळमधील साम्यवादी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकपच्या) सरकारने मोठ्या पोलीस फौजफाट्याच्या बळावर येथील मत्तनूर महादेव मंदिर स्वतःच्या कह्यात घेतले. या मंदिराचे…

राजौरी सेक्टर येथे ६ आतंकवादी ठार

सुरक्षादलांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ६ आतंकवाद्यांना ठार केले. येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती.

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याच्या विरोधात तक्रार !

बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी एका चर्चमध्ये हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखून तेथे भजन म्हटल्याची घटना १७ ऑक्टोबर या दिवशी घडली. येथील बैरीदेवरकोप्पा…

जगभरातील शिया मुसलमानांना लक्ष्य करण्यात येणार ! – इस्लामिक स्टेटची घोषणा

इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेने जगातील शिया मुसलमानांना लक्ष्य करण्याची घोषणा केली आहे. इस्लामिक स्टेटचे साप्ताहिक ‘अल् नब्बा’मध्ये शिया मुसलमान आणि त्यांची घरे यांना…

भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्‍वचषकातील सामना रहित करा !

देश मोठा की क्रिकेट, हेसुद्धा न कळणारे बीसीसीआय ! आज भारतामुळेच आयसीसीला बहुतांश निधी मिळतो. या आर्थिक निकषाचा देशहितासाठी वापर करणार नाही, तर केव्हा करणार…

बहिष्काराची चेतावणी दिल्यानंतर ‘फॅबइंडिया’ने दिवाळीला ‘जश्‍न-ए-रिवाज’ संबोधणारे विज्ञापन घेतले मागे !

कपडे, गृहसजावट आदी उत्पादनांशी संबंधित असलेल्या ‘फॅबइंडिया’ या आस्थापनाने हिंदूंच्या सणांच्या पार्श्‍वभूमीवर ‘जश्‍न-ए-रिवाज’ विज्ञापनाच्या माध्यमांतून प्रसार चालू केला होता. याला हिंदूंनी, तसेच भाजपने तीव्र विरोध…

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या…

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

कोरोनाची स्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे राज्य आर्थिक संकटात असतांना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अल्पसंख्यांक समाजाला (मुसलमानांना) सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करण्यात येत आहेत. मागील…

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात…