वर्ष १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी ‘सेक्युलर’ शब्द घातल्यानंतर राज्यघटना पंथनिरपेक्ष झाली. जर राज्यघटना सर्वांना समान मानते, तर अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक असा भेदभाव का केला…
‘ऐतिहासिक विशाळगडावर झालेले अतिक्रमण हटवणे, या गडाची माहिती देणारे फलक सर्वत्र लावणे, तसेच गडाचे सुशोभीकरण करणे आदी गोष्टींसाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या शिष्टमंडळाने…
केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजपचे शासन आल्यानंतर सैन्यदलात सकारात्मक पालट होत आहेत. खरेतर सैन्य हा कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा कणा असतो. त्याच्या सक्षमीकरणावर देशाची सुरक्षितता अवलंबून असते.
भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य…
धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकत्याच अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड झाली.
कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही. मी अत्यंत दायित्वतेने बोलत आहे की, जर न्यायालयाला…
कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्ट्रीट्सविले पार्कमध्ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्याची पत्नी…
‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ने विशाळगडावरील अतिक्रमणाच्या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन केले होते. यासह वेळोवेळी शासनाला निवेदने देण्यात आली होती. या संदर्भात पाठपुरावा घेण्यासाठी १३…
येणार्या काळात जेव्हा पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन यांच्या विरोधात भारताला युद्ध करण्याची वेळ येईल, तेव्हा साम्यवादी, तथाकथित धर्मनिरपेक्ष, चीन-अफगाणिस्तान समर्थक यांच्यापासून देश आणि धर्म यांचे रक्षण…
चिपळूण येथील गणेशोत्सवातील पाचव्या दिवशी श्री गणेशमूर्ती आणि गौरी यांचे विसर्जन वाशिष्ठी नदीच्या पात्रातील वहात्या पाण्यात करण्यात आले. मागील वर्षी नगर परिषदेकडून श्री गणेशमूर्ती जमा…