Menu Close

मल्लपूरम् (तमिळनाडू) येथील श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट !

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारकडून अनेक मंदिरे हटवण्याची मोहीम चालू आहे. आता राज्य सरकारने तांजावूर जिल्ह्यात असलेल्या मल्लपूरम् येथील श्रीथलसायाना पेरूमल मंदिराशेजारी शौचालये उभारण्याचा घाट घातला आहे.…

पाकिस्तानी आणि ‘अफगाणी’ तालिबान !

पाक तालिबानला साहाय्य करत असल्याने तालिबान कधीही तहरीक-ए-तालिबानला पाकमध्ये कोणत्याही कारवाया करण्यास साहाय्य करणार नाही, मात्र पाकच्या विविध प्रांतांमध्ये संघर्ष चालूच आहे आणि तो निस्तरता…

सध्याचा काळ साधनेसाठी अनुकूल असल्याने साधनेचे प्रयत्न वाढवा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना जागृत करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. हे करतांना आपल्यातील दोष आणि अहं यांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,…

हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या अभियानाला कर्नाटकमध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीकडून १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ हे अभियान संपूर्ण कर्नाटकात राबवण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तसेच या अभियानाचा…

‘इस्लामिक स्टेट’मध्ये भारतातील धर्मांधांचाही समावेश !

आतंकवादी संघटनेच्या एका कमांडरची मुलाखत घेतली. त्यात त्याने ‘या संघटनेमध्ये भारतीय नागरिकांचाही (धर्मांधांचाही) समावेश आहे’, अशी माहिती दिली आहे. ‘काबुलमध्ये आमच्या संघटनेला कोणताच धोका नाही…

आतंकवाद तात्काळ ठेचावा !

पाश्चात्त्य देशांचे आतंकवादी आक्रमणांविषयी शून्य सहनशीलतेचे, आक्रमकतेचे धोरण अनेक दशके आतंकवादी कारवायांतून होरपळून निघालेल्या भारताने खरेतर कृतीत आणले पाहिजे; पण भारतात तसे होत नाही. हे…

अमानुष मोगल आक्रमक ‘राष्ट्र निर्माता’; तर मग प्रभु श्रीरामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत हिंदु राजे कोण होते ?

 ‘द एम्पायर’ नामक बाबराचे उदात्तीकरण करणारी वेब सिरीज प्रदर्शित होत असतांना चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांना मोगलच खरे ‘राष्ट्र निर्माता’ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ‘मोगल…

भारतात जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच राज्यघटना, धर्मनिरपेक्षता, कायदा टिकून राहील ! – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल

राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील, जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या अल्प झाली, तर त्या दिवशी ना कुठलेही…

बिहारमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून ३ वर्षांत १० सहस्र हिंदूंचे धर्मांतर !

बिहारच्या ग्रामीण भागात अनुसूचीत जाती आणि जमाती समाजातील लोकांचे ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येत आहे. बांका जिल्ह्यातील चांदन, कटोरिया आणि बाँसी येथील गावकरी…

काबुल बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा सहभाग असल्याची शक्यता

काबुल  येथे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघा पाकिस्तान्यांना…