Menu Close

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे !

तालिबान्यांनी ठार केले तरी चालेल, पण देवाला सोडणार नाही ! – हिंदु पुजार्‍याचा निर्धार

तालिबानने अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यानंतर लक्षावधी अफगाणी नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. तसेच अल्पसंख्य हिंदु आणि शीख समाजातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(म्हणे) ‘ तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते ! – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि रशिया यांना जम बसू दिला नाही. तालिबानच्या नेतृत्वाखाली अफगाणी लोकांना अमेरिकेपासून स्वातंत्र्य हवे होते. अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य तेथील लोकांची वैयक्तिक गोष्ट आहे,…

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात.

बांगलादेशचेही तालिबान सरकारला ‘मैत्रीपूर्ण’ समर्थन !

तालिबानच सरकार बनवत असेल, तर आमचे दरवाजे त्याच्यासाठी उघडे असतील. आमचा लोकशाही सरकारवर विश्वास आहे. बांगलादेशचे सर्वच देशांच्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तालिबानचेही समर्थन…

पाकिस्तानमध्ये महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची जिहादी आतंकवादी संघटनेकडून तोडफोड

लाहोर  येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य…

भगवद्गीता बालपणातच सोप्या भाषेत प्रत्येकापर्यंत पोचणे आवश्यक ! – पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, राज्यपाल, गोवा

‘कृतार्थ’च्या वतीने प्रकाशित केवळ १८ श्लोकांमध्ये रचलेले मराठीतील ‘गीतासार’ हे पुस्तक लहान मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. ही एक अभिनव अशी कृती आहे.

शत्रूराष्ट्र चीनच्या कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या साम्यवादी नेत्यांच्याविरोधात शासनाने फौजदारी खटले प्रविष्ट करावेत ! – अधिवक्ता गौरव गोयल, सर्वोच्च न्यायालय

वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनला समर्थन करण्याची साम्यवाद्यांची जी विचारसरणी होती, तीच विचारसरणी आताही आहे आणि पुढेही तीच राहील.

स्वातंत्र्य आले; पण सुराज्य (हिंदु राष्ट्र) आणण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण हिंदूंची मंदिरे सरकारपासून मुक्त झालेली नाहीत, हिंदु मुलांना शाळेत महाभारत, रामायण आणि भगवद्गीता शिकण्यासाठी स्वातंत्र्य दिले जात नाही. देशात लोकशाहीच्या नावाखाली…

‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोरी : राष्ट्रीय सुरक्षेवर संकट’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीर, आसाम, पंजाब, उत्तर भारत, मेवातसह (हरियाणा) देशातील अनेक भागात कॅन्सरसारखे पसरले आहेत.…