Menu Close

मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

चित्पावन ब्राह्मण असलेले पंडित नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी मोहनदास गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवल्या. यात…

‘लोकसंख्येचा विस्फोट’ हे देशातील अनेक समस्यांचे मूळ कारण ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

लोकसंख्या’ ही देशाची महत्त्वपूर्ण शक्ती असते; मात्र ती आवश्यकतेहून अधिक झाल्यास देशातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातही एका विशेष समुदायाची लोकसंख्या अधिक प्रमाणात…

पंजाबमध्ये अज्ञातांकडून मंदिराची तोडफोड !

घनवडा गावामधील नीलकंठ महादेव मंदिराची आणि त्यामधील भगवान शिव अन् हनुमान यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. तसेच येथील देवतांची चित्रे जाळण्यात आली.

पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील ११३ जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता, तर १ लाख ३५ सहस्र ३१३ नागरिकांचे स्थलांतर !

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी सरकारकडून प्रत्येकी २ कोटी रुपये, तर अन्य पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपये इतके अर्थसाहाय्य घोषित करण्यात आले आहे. पुरामुळे राज्यातील…

वैचारिक आतंकवादाच्या विरोधात आपल्याला वैध मार्गाने उभे राहिले पाहिजे ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आपण प्रत्येक जण वैयक्तिक स्तरावर राष्ट्र आणि धर्म यांसाठी काही ना काही करत असतो. आता त्याच्या पुढे जाऊन जे जे हिंदुत्वासाठी कार्य करतात, त्यांना कायदेशीर…

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

ज्ञानवापी मशिदीच्या लगतची भूमी श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या प्रशासनाला देण्याचा निर्णय !

श्री काशी विश्‍वनाथ मंदिर प्रशासनाला मिळालेल्या नव्या भूमीचा वापर ‘श्री काशी विश्‍वनाथ धाम कॉरिडॉर (महामार्ग)’ बनवण्यासाठी करण्यात येणार आहे. सध्या या भूमीवर जिल्हा प्रशासनाचा ‘नियंत्रण…

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदींविषयी अश्‍लाघ्य भाषेत टीका करणार्‍या पाद्य्राला अटक !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण आणि आकस निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला…

श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींकडून पुरामुळे अडकलेल्या वाहनचालकांना अल्पाहार आणि भोजन !

पुणे-बेंगळुरू महामार्गावर यमगर्णीजवळ पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. यामुळे शेकडो गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. ही गोष्ट श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींना कळताच त्यांनी…

स्वतःवर ‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया होत असतांना युवती म्हणत होती श्री हनुमान चालिसा !

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (‘एम्स’मध्ये) स्वतःवर ‘ब्रेन ट्युमर’ची शस्त्रक्रिया चालू असतांना एक २४ वर्षीय युवती श्री हनुमान चालिसा म्हणत असल्याची माहिती ही शस्त्रक्रिया करणार्‍या पथकातील…