प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्न केला आहे की, मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर…
भारतीय सैन्याने पाकवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बानी (जिल्हा कठुआ) येथील शासकीय पदवी महाविद्यालयात २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी एक समारंभ आयोजित करण्यात…
आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने काश्मीरमध्ये आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय महिलेचाही समावेश असून तिच्याकडून चिनी ग्रेनेड हस्तगत…
उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार…
वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याविषयी बोलतांना…
वर्ष १९८५ मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रथम सरकारीकरण झाले. त्या वेळी काही ठराविक हिंदूंनीच त्याला विरोध केला होता. सर्वत्रच्या वारकर्यांकडून मंदिर सरकारीकरणाला विरोध झाला नव्हता.…
भारतात Facebook, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान…
समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध असे जरी म्हटले, तरी आपण किती जणांचे पोषण करू शकतो, याचा विचार बर्क आणि…
‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, असे म्हटले जाते; पण लोकसंख्येच्या संदर्भात भारताने आधीच दहापट पाय पसरले आहेत. जगाच्या तुलनेत भारताची जमीन 2 टक्के आहे, तर पिण्याचे…