Menu Close

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांचा देहत्याग !

प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

अपत्ये ही ‘अल्लाहची देन’ असतील, तर त्यांच्यासाठी सोयी-सुविधा आणि विशेष आरक्षण सरकारकडे का मागता ?- खासदार शफीकुर्रहमान यांना हिंदु जनजागृती समितीचा सवाल !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्‍न केला आहे की, मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर…

राष्ट्रगीतासाठी उभे न रहाणे, हा राष्ट्रगीताचा अवमान; मात्र गुन्हा नव्हे ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाची टिप्पणी

भारतीय सैन्याने पाकवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’चा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी बानी (जिल्हा कठुआ) येथील शासकीय पदवी महाविद्यालयात २९ सप्टेंबर २०१८ या दिवशी एक समारंभ आयोजित करण्यात…

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत काश्मीरमध्ये ५ जणांना अटक !

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने काश्मीरमध्ये आतापर्यंत ५ जणांना अटक केली आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय महिलेचाही समावेश असून तिच्याकडून चिनी ग्रेनेड हस्तगत…

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल् कायद्याच्या २ आतंकवाद्यांना अटक !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने येथील काकोरी पोलीस ठाण्याच्या सीमेत असलेल्या दुबग्गा परिसरातील एका घरावर धाड टाकून अल् कायदाशी संबंधित (अल् कायदा म्हणजे ‘पाया’ किंवा ‘आधार’) ‘अंसार…

वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते ! – योगी आदित्यनाथ

 वाढती लोकसंख्या विकासात बाधा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याविषयी बोलतांना…

वारकरी, कीर्तनकार आणि प्रवचनकार यांनी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – मनोज खाडये, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

वर्ष १९८५ मध्ये पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रथम सरकारीकरण झाले. त्या वेळी काही ठराविक हिंदूंनीच त्याला विरोध केला होता. सर्वत्रच्या वारकर्‍यांकडून मंदिर सरकारीकरणाला विरोध झाला नव्हता.…

Facebook सारख्या हिंदुद्वेषी माध्यमांना देशातून हद्दपार करायला हवे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

भारतात Facebook, व्हॉट्सॲप आणि ट्विटर यांचा मनमानी कारभार चालू आहे. ही सामाजिक माध्यमे देशात उपयोगात आणली जात असतांना त्यांनी भारताचे कायदे आणि राज्यघटना यांचा मान…

(म्हणे) ‘अल्ला प्रत्येकाला जन्माला घालतो आणि त्याचे पोषण करतो !’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा उत्तरप्रदेशातील लोकसंख्या नियंत्रण कायद्याला विरोध असे जरी म्हटले, तरी आपण किती जणांचे पोषण करू शकतो, याचा विचार बर्क आणि…

‘लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता’ या विषयावर ऑनलाईन विशेष संवाद !

‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, असे म्हटले जाते; पण लोकसंख्येच्या संदर्भात भारताने आधीच दहापट पाय पसरले आहेत. जगाच्या तुलनेत भारताची जमीन 2 टक्के आहे, तर पिण्याचे…