Menu Close

मुलांची नावे ठेवतांना हिंदु धर्मग्रंथातील नावे निवडावीत – स्वामी विश्‍वप्रसन्न तीर्थ, पेजावर मठ

हिंदु पालकांनी त्यांच्या मुलांची नावे ठेवतांना वेद, रामायण, महाभारत आणि पुराणे यांतून नावे निवडावीत. यामुळे मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. आपण आपल्या मुलांवर सनातन धर्माचे…

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाला हिंदू संघटनांचा तीव्र विरोध !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील संत बाळूमामा  देवस्थानातील भ्रष्टाचाराचे कारण देत विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. तेथे सध्या प्रशासक नेमण्यात आले…

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम !

२२ जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे.

अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून बंगालमध्ये ३ साधूंना जमावाकडून मारहाण

येथे ११ जानेवारीच्या सायंकाळी ३ साधूंना जमावाकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे साधू बंगालच्या गंगासागर मेळ्यासाठी उत्तरप्रदेशहून आले…

अमरावती येथील जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना जिवे मारण्याची धमकी !

अयोध्येत २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे येथील रुक्मिणी विदर्भ पीठाचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्‍वराचार्य महाराज यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

धर्मांध तरुणाने ओळख लपवून हिंदु महिला पोलीस शिपायाला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात

बिहारची राजधानी पाटलीपुत्रामध्ये एका हिंदु महिला पोलीस शिपाईमवेत ‘लव्ह जिहाद’ची घटना घडल्याचे समोर आले आहे. सगीर अन्सारी नावाच्या मुसलमान तरुणाने या महिला पोलीस शिपायाला त्याच्या…

आजच्या स्त्रीला स्वातंत्र्याची नाही, तर स्त्रीशक्ती संघटित करण्याची आवश्यकता – पू. दीदी मां साध्वी ऋतंभरा

भारतीय स्त्रीला प्राचीन काळापासून सन्मान देऊन तिला समानतेची वागणूक दिली आहे. त्रिदेवांनाही बालक बनवणारी ती ‘अनुसया’ होती. ती सर्वस्वाचे समर्पण करणारी आहे.

भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर चालण्याविना पर्याय नाही – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार सर्व काळात सुसंगत असे आहेत. भारताला विश्वगुरु बनायचे असेल, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांवर चालण्याविना दुसरा पर्याय नाही.

श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठे होते – के.के. महंमद, माजी संचालक, भारतीय पुरातत्व विभाग

भारतीय पुरातत्व विभागाचे माजी संचालक के.के. महंमद म्हणाले, ‘‘पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात सापडलेला प्रत्येक पुरावा हे श्रीराममंदिर बाबरी ढाच्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे असण्याची साक्ष देत…

शाजापूर (मध्यप्रदेश) येथे हिंदूंच्या फेरीवर दगडफेक !

८ जानेवारी या दिवशी मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यात ३० ते ४० हिंदूंनी संध्याकाळची फेरी काढली होती. ही फेरी अखंड आश्रमासमोरील रस्त्यावरून जात असतांना मुसलमान जमावाने फेरी…