Menu Close

(म्हणे) ‘लडाखमध्ये भारताने घुसखोरी केली !’

भारताने लडाखमध्ये चीनच्या सीमेत घुसखोरी केली, असा आरोप चीनने केला आहे. लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव न्यून करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा चालू आहेत.

ट्विटरकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद याचे खाते एक घंट्यासाठी बंद !

भारताचे केंद्रीय माहिती अन् तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर खाते ट्विटरकडून १ घंट्यासाठी बंद करण्यात आले होते. नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना चेतावणी देऊन…

देहलीतील आप सरकारने आवश्यकतेपेक्षा ऑक्सिजनची चौपट मागणी केली ! – सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचा अहवाल

देहलीत मे मासामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी सर्वाधिक रुग्णसंख्या असतांना राज्यातील आम आदमी पक्षाच्या सरकारने ऑक्सिजनची आवश्यकतेपेक्षा चौपट मागणी केली होती, असा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने…

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही !

आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. वर्ष १९७५ ते १९७७ या काळात अनेक संस्थांचा योजनाबद्ध पद्धतीने नाश झाला. आपण भारतीय लोकशाहीचा उद्देश यशस्वी होण्यासाठी…

धर्मांध तरुणाने ‘हिंदु’ असल्याचे सांगून घटस्फोटित हिंदु महिलेशी विवाह केल्यानंतर धर्मांतरासाठी दबाव !

इम्रान नावाच्या धर्मांधाने स्वतःचे नाव ‘संजय चौहान’ असे सांगून एका ३५ वर्षीय घटस्फोटित हिंदु महिलेशी विवाह केला. विवाहानंतर इम्रान याने या महिलेवर धर्मांतरासाठी दबाव निर्माण…

वडोदरा (गुजरात) येथे हिंदु पत्नीच्या बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी धर्मांध पती, त्याचा भाऊ आणि वडील यांना अटक

वडोदरा येथील पोलिसांनी बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी मोहिब पठाण, त्याचा भाऊ मोहसीन आणि वडील इम्तियाज पठाण यांना अटक केली आहे. त्यांच्यावर नव्याने बनवलेल्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा…

श्रीकृष्णजन्मभूमीवरील मशिदीला मथुरेत दीड पट पर्यायी भूमी देण्याचा हिंदूंचा प्रस्ताव !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीवरील मशिदीला पर्यायी जागा देण्यास आम्ही सिद्ध आहेत, असा प्रस्ताव याचिकाकर्ते आणि श्रीकृष्ण जन्मभूमीमुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष महेंद्र प्रताप सिंह यांनी जिल्हा…

‘शिवराज्याभिषेक दिन : हिंदु राष्ट्र संकल्प-दिन’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद !

देशाची शासनव्यवस्था विरोधात असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श तरुणांना शिकवला जात नाही ! – श्री. सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज आज महाराष्ट्र वगळता देशभरातील एकाही राज्यात…

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे…

कानपूर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदु परिवार पलायन करण्याच्या सिद्धतेत !

कानपूर येथील कर्नलगंज भागामधील अल्पसंख्य हिंदू घर विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. काही दिवसांपूर्वी येथील धर्मांधांकडून हिंदु तरुणींच्या छेडछाडीनंतर तणाव निर्माण…