Menu Close

आसाममध्ये ३ आमदारांनी घेतली संस्कृतमधून शपथ !

विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथ घेतली. यांतील ३ सदस्यांनी संस्कृत भाषेमध्ये शपथ घेतली. यात  सुमन हिप्रिया, अमियकुमार भुइया आणि जयंत मल्ला बरुआ यांचा…

राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ करा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

 भारताची राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे. यासाठी त्यांनी…

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ४२० डॉक्टरांचा मृत्यू

 कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. यांतील १०० डॉक्टर एकट्या देहलीमधील आहेत.

केंद्र सरकारने ना लसींच्या साठ्याचा आढावा घेतला, ना जागतिक आरोग्य संघटनेची नियमावली लक्षात घेतली !

सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण चालू करतांना केंद्राने ना लसींच्या साठ्याचा आढावा घेतला, ना जागतिक आरोग्य संघटनेची…

मुलींना छेडणार्‍या मुलाचे नाव हरि, तर चांगले काम करणारा ‘अब्दुल’ !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या ५ वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील मेरीगोल्डच्या युनिट ८ मधील ‘द लिटिल बुली’ या धड्यामधून जाणीवपूर्वक हिंदूंच्या देवतेचा अवमान करण्याचा प्रयत्न गेली १४ वर्षे होत आहे.…

इस्रालयकडून युद्धबंदीची घोषणा !

 इस्रायल आणि पॅलेस्टाईनची आतंकवादी संघटना हमास यांच्यातील युद्धामध्ये इस्रायलकडून युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनंतर गाझा पट्टीमध्ये लोक आनंद साजरा करत आहेत. गेले ११…

वायूदलाचे मिग २१ लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

भारतीय वायूदलाचे मिग २१ हे लढाऊ विमान कोसळून झालेल्या अपघातात वैमानिक पायलट अभिनव चौधरी यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार राजस्थानच्या सूरतगढ स्टेशनवरून या विमानाने…

बाराबंकी (उत्तरप्रदेश) येथील प्रशासनाने अवैध मशीद पाडल्याचा मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्याकडून विरोध

 प्रशासनाने राज्यातील बाराबंकीच्या रामसनेहीघाट तालुक्यातील गरीब नवाज मशीद अवैध ठरवून ती पाडली. याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड…

तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांना नजरकैदेत ठेवण्याचा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

कोलकाता उच्च न्यायालयाने नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि नेते यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच त्यांना कारागृहात ठेवण्याऐवजी त्यांच्या घरातच…

गडचिरोली येथे १३ नक्षलवादी ठार !

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस साहाय्य केंद्रातंर्गत पयडीच्या अरण्यामध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत कसनसुर दलमचे १३ नक्षलवादी ठार झाले. नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश…