इंदूर येथे मुस्तफा नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला तो हिंदु असून त्याचे नाव ‘गब्बर’ असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी विवाह केला.
सनातन संस्था ही केवळ संस्था नसून ती ईश्वराची वाणी आहे, असे प्रतिपादन मुत्तुरू, कर्नाटक येथील सच्चिदानंद वेद वेदांत पाठशाळेचे स्वामी बोधानंदेंद्र सरस्वती महाराज यांनी केले.
ममता बॅनर्जी यांच्यावर मुसलमानांकडे उघडपणे मत देण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. यातून लक्षात येते की, मुसलमानांची मते त्यांच्या हातातून निसटू लागली आहेत.
शबरीमलामधील भगवान अय्यप्पा यांच्यासमवेत सर्व देवी आणि देवता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या समवेत आहेत, असे विधान केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन् यांनी केले आहे.
चारचाकी वाहनातून एकट्याने प्रवास करत असतांनाही मास्क वापरणे बंधनकारक आहे, असा निर्णय देहली उच्च न्यायालयाने दिला आहे. ‘कोरोनाचा प्रसार रोखण्यात मास्क हे सुरक्षा कवचासारखे आहे.
देहलीच्या प्रेस क्लबमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये गाझियाबादच्या डासनामधील मंदिराचे महंत यती नरसिंहानंद यांनी इस्लाम आणि महंमद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून देहलीतील आम आदमी पक्षाचे…
गोरखपूर येथे भाजपचे नेते आणि माजी सरपंच बृजेश सिंह यांची २ एप्रिलच्या रात्री दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत सुनील…
विजापूर येथे नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ आणि जिल्हा राखीव दलाचा १ सैनिक हुतात्मा झाला, तर ३ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.
गतवर्षी दळणवळण बंदीनंतर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे प्रत्यक्ष समाजात जाऊन धर्मप्रसार करण्याचे कार्य थांबले. त्यानंतर काही दिवसांमध्ये ‘ऑनलाईन’ माध्यमाद्वारे हे धर्मकार्य पुनश्च…
स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती…