तिरुपती मंदिरातील भक्तांकडून अर्पण केल्या जाणार्या केसांची चीन, थायलंड आणि म्यानमार या देशांमध्ये तस्करीद्वारे विक्री केली जात आहे. यामागे वाय.एस्.आर्. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांचा हात…
गुजरातमधील वर्ष २००४ च्या इशरत जहाँ चकमकीच्या प्रकरणात कर्णावती येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या चकमकीच्या प्रकरणात आरोपी असलेले गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अनाजू चौधरी…
गृहमंत्र्यांनी १०० कोटी रुपयांची मागणी केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करणे, हे मुंबई पोलीस आयुक्त या नात्याने तुमचेच दायित्व होते. तुम्ही तुमच्या कर्तव्यात न्यून पडलात, अशा…
रंगपंचमीच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर यांना निवेदन देण्यात…
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी देशातील मोगल आणि इंग्रज यांची रस्त्यांना दिलेली नावे हटवण्याची मागणी केली आहे. या नावांच्या ऐवजी रस्त्यांच्या…
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चालू होणार्या द्विपक्षीय चर्चेविषयी आम्हाला आनंद होत आहे. क्षेत्रीय विकास, शांतता आणि स्थिरता यांसाठी आणखी अधिक सकारात्मक ऊर्जेची आवश्यकता असणार आहे,…
नांदेड येथे शीख समाजाच्या वतीने २९ मार्च या दिवशी काढण्यात आलेल्या ‘हल्लाबोल’ या धार्मिक मिरवणुकीला आडकाठी करणार्या पोलिसांवर जमावाने तलवारीने आक्रमण केले.
दोन ते तीन वर्षांच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे धोकादायक ठरत आहे; कारण भ्रमणभाषमुळे मुले आणखी चिडखोर होत असल्याचे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणामधून समोर आले…
एका ट्विटर वापरकर्त्याने एका बातमीचा हवाला देत डॉ. स्वामी यांना टॅग करत ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का ?’, अशी विचारणा केली…
पाकच्या रावळपिंडी शहरामध्ये १०० वर्षे जुने असलेल्या मंदिरावर १० ते १५ धर्मांधांनी आक्रमण केले. या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असतांना हे आक्रमण करण्यात आले.