Menu Close

(म्हणे) ‘संसदेत घुसखोरी करणारे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात धार्मिक उन्माद माजवला असता !’- जनता दल (संयुक्त) पक्षाचे अध्यक्ष ललन सिंह

जे २ लोक संसदेत घुसले ते मुसलमान नव्हते, यासाठी मी देवाचे आभार मानतो. हे आरोपी मुसलमान असते, तर भाजपने देशात आणि जगात वादळ निर्माण केले…

मशिदींवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करा !

न्यायालयांच्या आदेशाची पायमल्ली करत पहाटे ५ ते सकाळी ६ या कालावधीत अजान देण्यात येते. तरी हुपरी परिसरातील अवैध मशिदी / दर्ग्यावरील भोंग्यांमुळे होणारे प्रदूषण तत्परतेने…

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही हिंदूंच्या समस्यांची सूची मोठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

‘जो जिता वही सिकंदर’, असे शिकवले जाते; पण प्रत्यक्षात चंद्रगुप्त मौर्य विजयी झाला होता, हे शिकवले जात नाही. त्यासाठी आपली महान भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी…

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.

उत्तरप्रदेश येथे मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने हिंदु विद्यार्थ्याचा छळ !

उत्तरप्रदेश येथील ‘साईमा मंसूर पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्याने मुसलमान शिक्षकाला ‘राम राम’ म्हटल्याने त्याचा छळ करण्यात आला. तसेच मुख्याध्यापकांनी या सूत्रावरून या विद्यार्थ्याला…

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणातील सहस्रो मंदिरांमध्ये पूजेसाठी अनुमती द्या !

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या देखरेखीखाली असलेली देशभरातील सहस्रो मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यांमध्ये पुन्हा पूजा चालू करण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना वाहतूक आणि स्मारकांवरील…

आमिषांना बळी पडून हिंदु धर्माचा त्याग करू नका ! – अभिनेत्री मालविका अविनाश

लव्ह जिहादमुळे आपला धर्म त्यागून इस्लाममध्ये धर्मांतरित होणार्‍या तरुणींनी प्रथम, ‘आपण काय काय गमावून बसलो आहोत ?’, याचा विचार केला पाहिजे. ‘आमिषांना बळी पडून हिंदु…

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात सरकार कायदा करणारच ! – नितेश राणे, आमदार, भाजप

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कोणत्याही परिस्थितीत कायदा केला जाईल. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये ४०२ हून अधिक तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत. अशी…

उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेना आमदारांची मागणी !

बेकायदेशीरपणे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याच्या काळ्या धंद्यावर उत्तर प्रदेश राज्यात ज्याप्रमाणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंदी घातली आहे. तशीच बंदी महाराष्ट्र राज्यातही घालण्यात यावी, अशी मागणी…

काश्मिरी हिंदूंचा वंशविच्छेद झाल्याचे मान्य करून त्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे ! – राहुल कौल, पनून कश्मीर

काश्मिरी पंडितांचे असे म्हणणे आहे की, कलम ३७० मुळेच काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशविच्छेद झाला. त्याची चौकशी वर्ष १९५९ मध्ये भारत सरकारने जो वंशविच्छेद कायदा पारित केला,…