श्रीलंकेने ‘इस्टर्न कंटेनर टर्मिनल’ प्रकल्प रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी महासागरात चीनला शह देण्यासाठी भारतासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा होता
देशातील लोकांची सुरक्षा पहाता नेते अधिक सुरक्षित आहेत, हेच लोकांना दिसते ! लोकशाहीमध्ये जनतेची सुरक्षा वार्यावर असणे लज्जास्पद !
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कर्करोग हे जगात मृत्यूचे दुसरे कारण आहे. वर्ष २०१८ मध्ये ९६ लाख लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाला. कर्करोग होण्यामागे दैनंदिनी जीवनशैली आणि…
शेतकर्यांनी चालू केलेल्या या आंदोलनात देशविरोधी शक्ती घुसल्या आहेत. खलिस्तानवादी संघटना, तसेच शाहीनबागमध्ये आंदोलन करणार्या धर्मांध संघटना यांनी या आंदोलनात उडी घेतली आहे. किंबहुना असे…
देहलीच्या सीमेवर चालू असलेले आंदोलन २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर संपेल, असे वाटत असतांनाच त्याला नवी उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.
केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार ?, असा प्रश्न हिंदूंना पडणे साहजिकच आहे
राष्ट्रविरोधी भाषणे करणार्या अरुंधती रॉय, शरजील उस्मानी आदींच्या वक्तव्याचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होऊ लागल्यावर ‘अशा परिषदेचे आयोजन समाजाला भडकावून दंगलसदृश स्थिती निर्माण करणे’ यासाठीच आहे कि…
केंद्र सरकारकडे बहुमत आहे. त्यांनी पुढाकार घेऊन अशा राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी, तसेच स्वतःच्या ‘करिअर’साठी किंवा ‘फॅशन’साठी हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे…
मातृभूमीसाठी संकल्पाचा दिवस म्हणजे प्रजासत्ताकदिन आहे. प्रजासत्ताकदिनी हिंदु प्रजासत्ताक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुमित सागवेकर यांनी केले
‘ओटीटी’ (ओव्हर द टॉप) माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी लवकरच नियमावली घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.