हिंदूंच्या मंदिरांवर किंवा धार्मिक संस्थांमध्ये अपहार झाल्यावर सरकार लगेच त्याचे सरकारीकरण करते आणि स्वतःच्या नियंत्रणात घेते, तर आता हे चर्च सरकार कह्यात घेणार का कि…
हिंदू श्रीरामजन्मभूमीवर मंदिर बांधत असले, तरी धर्मांधांकडून आज ५ शतकानंतरही त्याला धोका कायम आहे. हे पहाता मंदिराच्या सुरक्षेसाठी अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यासह धर्मांधांवर वचक निर्माण…
बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याने ही वाहिनी पुढे भारतात आणण्यास साहाय्य होणार आहे. काळाच्या उदरात काय काय दडले आहे, ते पुढे येत जाईलच. तूर्तास भारताने बलुचिस्तानचा पाठिंबा…
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आणि तरुण पिढीला भरकटवणार्या आजच्या चित्रपट क्षेत्राचे खरे स्वरूप जाणा !
या परिसंवादामध्ये हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी नवरात्रोत्सवाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
पुरो(अधो)गामी, तथाकथित सेक्युलरवादी, साम्यवादी यांनी बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या या चिकित्सापद्धतीला ‘वैद्यकीय उपचारांचे भगवेकरण’ म्हणून हिणवल्यास कुणाला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही !
गुन्हेगारीत बहुसंख्य असणारे अल्पसंख्यांक ! हिंदूंना क्षुल्लक कारणांवरून ठार करणार्या अशा धर्मांधांविषयी निधर्मीवादी कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
देशात अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत आणि हिंदूंवर आक्रमण करण्यात बहुसंख्य असतात !
हिंदूंनो, १०० वर्षांपूर्वी झालेल्या खिलाफत चळवळीचा खरा इतिहास जाणून घेऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सज्ज व्हा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदूंनी आता धर्मांधांना स्वत:ची आस्थापने, दुकाने आदी ठिकाणी कामाला ठेवू नये, असे कुणाला वाटल्यास त्यात अयोग्य काय ?