ऑस्ट्रियासारखा छोटासा देश एका आतंकवादी आक्रमणानंतर जिहादी आतंकवादाला समूळ नष्ट करण्यासाठी त्वरित कठोर कारवाई करतो. दुसरीकडे गेली तीन दशके जिहादी आतकंवाद सोसत आलेला भारत देश…
भारत सरकारने याविषयी बांगलादेशच्या सरकारवर दबाव निर्माण करून प्रत्येक मंदिराच्या आणि हिंदूंच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करण्यास सांगायला हवे ! जगातील हिंदूंमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे की,…
जो स्वतःच्या मित्रराष्ट्रांना फसवू शकतो, तर तो भारतासारख्या त्याच्या शत्रूराष्ट्राची किती फसवणूक करत असेल, हे लक्षात येते ! वर्ष १९६२ चे भारतावरील आक्रमण ही सद्धा…
उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश आणि आता कर्नाटक या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्याची घोषणा केली आहे. हिंदूंच्या लक्षावधी कन्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्यानंतर का होईना,…
वाढत्या विरोधामुळे गोवा शासनाने वागातोर येथे डिसेंबर मासात होणार असलेला ‘सनबर्न’ हा इलेक्ट्रॉनिक संगीत रजनीचा कार्यक्रम रहित केला आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरोना महामारीच्या…
व्हिएन्ना येथील आतंकवादी आक्रमण आणि मुंबईत वर्ष २००८ मध्ये झालेले २६/११ चे आक्रमण यांत साम्य असल्याचे बोलले गेले; परंतु त्यानंतरही तत्कालीन काँग्रेसप्रणीत केंद्र सरकारने ऑस्ट्रियानुसार…
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिराच्या भूमीचा वापर कसाही होतो. त्यामुळेच न्यायालयाला हा आदेश द्यावा लागला आहे, हे पहाता आता हिंदूंनी मंदिरांचे होणारे सरकारीकरणच रोखण्यासाठी कायदेशीर लढा…
‘लक्ष्मी’च्या नावाने चित्रपट बनवणारे कधी ईदच्या वेळी ‘अल्ला’, ‘पैगंबर’ यांच्यावर आणि नाताळच्या वेळी ‘येशू’वर असे चित्रपट बनवण्याचे धाडस करू शकतील का ?
आम्ही दैनिक आणि प्रसारमाध्यमे यांच्या माध्यमांतून लव्ह जिहादद्वारे होणार्या धर्मांतराच्या बातम्या वाचल्या आहेत. मी याविषयी अधिकार्यांशी चर्चा केली आहे. मला अन्य राज्यांविषयी ठाऊक नाही; मात्र…
पाकचा हिंदु आणि शीख द्वेष चालूच ! याविषयी आता पाकप्रेमी खलिस्तानवादी तोंड का उघडत नाहीत कि त्यांना हे मान्य आहे ? मुसलमानांच्या एखाद्या धार्मिक स्थळाचे…