धर्मनिरपेक्ष असलेल्या भारत देशात मुसलमान पुष्कळ सुरक्षित असतात; पण अन्य देशांमध्ये हिंदू तितके सुरक्षित असतात का ? याचे उत्तर खेदाने ‘नाही’ असेच म्हणावे लागेल.
फ्रान्ससारख्या देशात धर्मांधांनी हिंसाचार घडवून आणल्यावर तो मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलली जातात. भारतात मात्र पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून अशी कठोर पावले उचलतांना दिसत नाही,…
बॉलिवूडमध्ये एकमेकांना ‘इन्शाअल्लाह’ असे सर्रास म्हटले जाते; पण ‘जय श्रीराम’ म्हटल्याचे मी ऐकलेले नाही. बॉलिवूडमधील खान मंडळींनी हिंदु महिलांशी विवाह करून अप्रत्यक्षपणे ‘लव्ह जिहाद’लाच प्रोत्साहन…
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने जिहादी विचार पसरवणार्या किती सामाजिक माध्यमांतील खात्यांवर कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत ? हे ते सांगणार आहे का ? या दैनिकाचा इतिहास…
अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये कधी हिंंदूंना त्यांच्या धार्मिक कृती करण्याची अनुमती मिळाली आहे का ? हिंदू तरी अशी अनुमती मागण्याचे धाडस करू शकतात का ?
सरकारने स्वतःहून लव्ह जिहादसारख्या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन कृती करणे आवश्यक !
काही दिवसांपूर्वी हरियाणात निकिता तोमर या हिंदु तरुणीची तौसिफने गोळ्या झाडून हत्या केली. तौसिफने २ वर्षांपूर्वीही निकिताचे अपहरण केले होते आणि तिच्यावर धर्मांतरासाठी बळजोरी करत…
आता मनुस्मृतीचा अवमान ! ‘केबीसी’चा हिंदुद्रोह चालूच ! पुन्हा हेतूतः हिदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याने हिदूंमध्ये संतापाची लाट !
सुदर्शन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार लव्ह जिहाद करणार्या धर्मांधांना फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.
हिंदूंना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांना इस्लामविरोधी ठरवून त्यांना मृत्यूदंडासाठी प्रयत्न करणारे हा नवीन प्रकारचा ‘सायबर जिहाद’च होय ! भारत सरकारने यात लक्ष घालावे !