Menu Close

तिरूवनंतपूरम् : २ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या नौशाद आणि नवास या दोघा भावांना अटक

धर्मांधांकडून सातत्याने होणार्‍या बलात्कारांच्या घटना पहाता त्यांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भरचौकात बांधून दगड मारण्याची शिक्षा का देऊ नये ?

मंदिरे सोडून उपाहारगृह, बार चालू करणार्‍या राज्य सरकारचा राष्ट्रीय वारकरी परिषदेकडून निषेध

विविध संतांनी जगाला भक्तीमार्ग शिकवला. त्याचाच परिणाम म्हणून जगभरातील लोक अध्यात्माची शिकवण घेण्यासाठी भारतात येतात; पण संतांची शिकवण मागील ७० वर्षांत हे सरकार देऊ शकले…

आंध्रप्रदेश आता ‘ख्रिस्ती प्रदेश’ होत आहे का ?

नुकत्याच झालेल्या एका वाहिनीच्या मुलाखतीत नरसापूरम्चे वाय.एस्.आर्.सी.पी.चे खासदार रघुराम कृष्ण राजू यांनी मान्य केले की, आंध्रप्रदेशात मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले आहे आणि ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येने एकूण…

अमेरिकेतील हिंदु मतांची शक्ती !

अमेरिकेतील यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दोन्ही प्रमुख पक्षांचा प्रचार पूर्णपणे हिंदु मतांभोवती केंद्रित आहे. अमेरिकेच्या इतिहासात असे प्रथमच होत आहे. याचा लाभ हिंदूंना होईल,…

भाजपचे पदाधिकारी मनीष शुक्ला यांची पोलीस ठाण्यासमोरच गोळ्या झाडून हत्या

बंगालमध्ये पोलीस ठाण्यासमोरच हत्या होते यावरून तेथे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे, हे स्पष्ट होते ! केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बंगालमध्ये हत्या होणे…

रत्नागिरी जिल्ह्यात ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन

आपत्काळात टिकून रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या काळात भारतीय संस्कृतीचे आचरण करणे, यज्ञयाग आणि नामजपाचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले. त्यामुळे सर्वजण हात जोडून…

लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन मुंबई येथे धर्मांधांकडून महिलेवर वारंवार बलात्कार

धर्मांधांचे वासनांध स्वरूप वेळीच ओळखा ! त्यांच्या बोलण्याला बळी न पडता महिलांनी सतर्क रहाणेच महत्त्वाचे !

लव्ह जिहाद : एक जागतिक षड्यंत्र !

‘इस्लाममध्ये ‘जिहाद’ शब्दाला पवित्र समजतात; परंतु सध्या जगभरात जिहादच्या नावाने जो आतंकवाद, निरपराध नागरिकांच्या हत्या आणि आर्थिक हानी होत आहे, ते पाहून यावर विश्‍वास बसणे…

हिंदूंच्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांची दुरवस्था आणि त्यासंदर्भात काही न करणारे निद्रिस्त हिंदू !

‘हिंदूंच्या मंदिरांची स्थिती अतिशय दयनीय आहे. कुठे मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण केले जात आहे, कुठे शौचालये बांधली जात आहेत, तर कुठे मंदिरांच्या जागेचा वापर अन्य पंथांतील…

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार

काँग्रेसशासित राजस्थानमध्ये धर्मांधांकडून होणार्‍या बलात्कारांच्या घटनांवर एकही प्रसारमाध्यम आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !