अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता हिंदूंकडून मोगल आक्रमणकर्त्यांनी विध्वंस केलेली हिंदूंची पवित्र तीर्थक्षेत्रे काशी आणि मथुरा यांचेही पुनर्निर्माण व्हावे, अशी उत्स्फूर्त भावना प्रकट होत…
धर्मांधाविरुद्धच्या तक्रारी नोंदवून घ्यायला टाळाटाळ करणार्या पोलिसांवरच कठोर कारवाई व्हायला हवी !
बाबरी मशीद पुन्हा उभारली जाईल, भलेही १ सहस्र वर्षे लागू देत, असे चिथावणीखोर विधान ‘सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ (एस्.डी.पी.आय.) या पक्षाचे सचिव तस्लीम रहमानी…
दैनंदिन धकाधकीचे जीवन आणि सध्याच्या कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अध्यात्माचे महत्त्व काय? जीवन आनंदी बनवण्यासाठी कोणती साधना करावी ? अशा दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ठरतील अशा विषयासंबंधीचे…
श्रीलंकेतील हिंदुत्वनिष्ठ नेते श्री. सचितानंदनजी, शिवसेनाई यांच्या नेतृत्वाकाली सर्व हिंदु संघटनांनी शासनाकडे ६ कलमी मागण्या मांडत लंकेतील वावुनिया येथे एक भव्य मिरवणूक काढली. यात सुमारे…
स्वतःच्या मुलीचेही लैंगिक शोषण करणारे वासनांध धर्मांध अन्य मुली, महिला यांच्याकडे कोणत्या नजरने पहात असतील, हे लक्षात येते !
भारतात गेल्या ३ दशकांपासून इस्लामी फुटीरतावाद्यांच्या कारवाया चालू असतांना भारताने कधीही त्यांच्या विरोधात कायदा करण्याचा प्रयत्नही केला नाही, हे लक्षात घ्या ! पॅरिस (फ्रान्स) – पुढील…
आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली
आर्मेनियाविरुद्ध लढण्यासाठी ‘इस्लामिक स्टेट’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटना अर्थात् इसिसने अझरबैजानच्या साहाय्याला ३०० आतंकवाद्यांची टोळी पाठवली आहे.
हिंदूबहुल भारतात मात्र धर्मांधांकडून हिंदूंना ‘आतंकवादी’ संबोधले जाऊनही त्यांच्यावर साधी कारवाईही होत नाही ! इस्लामी राष्ट्रात हिंदूंची होणारी परवड जाणा !
काश्मिरी नागरिक स्वतःला भारतीय समजत नाहीत आणि ते भारतीयही बनू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, चीनने त्यांच्यावर शासन करावे, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि…