Menu Close

‘गोहत्यामुक्त महाराष्ट्र’साठी पुढाकार घ्यावा – मिलिंद एकबोटे

भारत महाशक्ती झाला पाहिजे, असे म्हटले जाते. त्यासाठी गोशक्ती सक्षम झाली पाहिजे. गोमूत्राला जुनागड विद्यापिठाने ‘लिक्विड गोल्ड’ नाव दिले; मात्र तरीही महाराष्ट्रात गोहत्या होणे चिंताजनक…

श्री गणेशाचा अवमान करणार्‍या आझाद रियाजुद्दीन याला ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

गुजरात येथील न्यायालयाने आझाद रियाजुद्दीन अन्सारी याला श्री गणेशाविषयी अश्‍लाघ्य विधान केल्यावरून ३ वर्षांच्या कारावासाची, तसेच ५० सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

हिंदु जनजागृती समितीचे युवतींसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न !

काही युवतींनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली, तर दोघी युवतींनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. याचा लाभ अनेक युवतींनी घेतला.

केरळमध्ये मदरशात लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी ३ मौलवींना अटक

केरळमध्ये मदरशात अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक शोषण आणि बलात्कार झाल्याच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी ३ मौलवींना अटक करण्यात आली आहे. मदरशातील शिक्षकांकडून…

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था आणण्याची मागणी !

नेपाळमध्ये पुन्हा हिंदु राजेशाही व्यवस्था लागू करण्याच्या मागणीसाठी काठमांडू येथे २३ नोव्हेंबर या दिवशी आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात संघर्ष झाला.

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे इस्लामचा कथित अवमान केल्यावरून मुसलमान विद्यार्थ्याने हिंदु बसवाहकावर केले प्राणघातक आक्रमण

उत्तरप्रदेश येथे लारेब हाशमी याने हरिकेश विश्‍वकर्मा यांच्यावर चॉपरने गळ्यावर वार केले. यानंतर तो पळून गेला. पळून गेलेल्या हाशमी याला संध्याकाळी पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली.

अशांत जगाने शांतता स्थापन करण्यासाठी हिंदु मूल्यांतून प्रेरणा घ्यावी – श्रेथा थाविसिनी, पंतप्रधान, थायलंड

अशांततेशी झगडणार्‍या जगामध्ये अहिंसा, सत्य, सहिष्णुता आणि सद्भाव या हिंदु मूल्यांमधून प्रेरणा घ्यावी लागेल, तेव्हाच जगामध्ये शांतता स्थापन होईल, असा संदेश थायलंडचे पंतप्रधान श्री. श्रेथा…

अकबरुद्धीन ओवैसी यांनी आसाममध्ये पोलिसांना धमकी दिली असती, तर ५ मिनिटांत त्यांचा हिशेब करण्यात आला असता – हिमंत बिस्व सरमा

तेलंगाणात लांगूलचालनाच्या राजकारणामुळे पोलीस आणि काँग्रेस अन् सत्ताधारी भारत राष्ट्र समिती हे राजकीय पक्ष काहीही बोलत नाहीत’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी व्यक्त…

कर्नाटकमधील सरकारी शाळेत ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनात अंडे खाण्यास भाग पाडले

शिवमोग्गा येथील कम्माची गावातील सरकारी शाळेत एका ब्राह्मण विद्यार्थिनीला माध्यान्ह भोजनाच्या वेळी अंडे खाण्यास भाग पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

महाराष्ट्र सरकारने हलाल उत्पादनांवर तात्काळ बंदी घालावी – अजयसिंह सेंगर, महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख

योगी आदित्यनाथ यांनी ज्याप्रमाणे हलाल उत्पादनांवर बंदी घातली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र करणी सेनाप्रमुख अजय सिंह सेंगर यांनी…