Menu Close

बेंगळुरू येथे धर्मांधांच्या हिंसाचारात ६० पोलीस घायाळ

‘फेसबूक’वर महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे येथे धर्मांधांनी ११ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रचंड हिंसाचार केला. हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले.

आझमगड (उत्तरप्रदेश) जिल्ह्यात शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

आझमगड जिल्ह्यातील शेखपुरा कबीरूद्दीनपूर या गावातील शिवमंदिरातील भगवान शिवाच्या मूर्तीची अज्ञातांनी तोडफोड केल्याची घटना ७ ऑगस्टच्या रात्री घडली.

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’च्या प्रयत्नांमुळे अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने कोतवाली पोलिसांच्या साहाय्याने चितगाव महानगरमधील गरीब अल्पवयीन हिंदु मुलीची धर्मांधांच्या कह्यातून सुटका केली. बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे…

रशियाच्या सरकारकडून कोरोनाविरोधातील लसीला मान्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोरोना विषाणूविरोधी लसीला मान्यता दिली आहे. यामुळे लसीला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला आहे. ‘माझ्या २ मुलींनाही…

संस्कृत ही वैज्ञानिक आणि अखिल मानवजातीसाठी हितकारक भाषा : सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

सर्व भाषांची जननी असणारी संस्कृत ही वैज्ञानिक आणि शास्त्रीय भाषा असल्यानेच आज अनेक देशात संस्कृतचे शिक्षण दिले जात आहे. जशी संस्कृत ही संगणकासाठी अत्यंत उपयुक्त…

उदयोन्मुख खलिफाचा भारतद्वेष !

काश्मीरच्या सूत्रावरून तुर्कस्तानच्या विश्‍वविद्यालयांमध्ये भारतविरोधी प्रचार चालू असल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तान म्हटले की, आपल्याला आठवतात, ते घोरी, गझनवी, कुतुबुद्दीन ऐबक इत्यादी इस्लामी आक्रमक.

लाहोर उच्च न्यायालयाकडून धर्मांधाने अपहरण केलेल्या ख्रिस्ती मुलीला मुसलमानासमवेत रहाण्याचा आदेश

पाकिस्तानमधील उच्च न्यायालयेही धर्मांध आहेत, हे यातून स्पष्ट होते. अशा पाकमध्ये अल्पसंख्यांकांना कधीतरी न्याय मिळेल का ?

बंगाल : श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या दिवशी आयोजित केलेल्या पूजा पोलीस आणि धर्मांध यांनी आक्रमण करून रोखल्या

श्रीराममंदिराच्या भूमीपूजनाच्या म्हणजे ५ ऑगस्ट या दिवशी बंगालमध्ये अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या; मात्र पोलीस आणि धर्मांध यांनी मंदिरात घुसून त्या रोखल्याच्या…

हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

तिहेरी तलाकवर बंदी, कलम ३७० रहित होणे आणि श्रीराममंदिर या ३ गोष्‍टी पूर्ण झाल्‍या आहेत. आता अजून ३ शिल्लक आहेत. त्‍या म्‍हणजे काशी आणि मथुरा…

अधिवेशनाच्‍या सातव्‍या दिवशी ‘सुराज्य अभियान राष्ट्ररक्षा’ या विषयावर मान्‍यवर वक्‍त्‍यांचे उद़्‍बोधक विचार !

कोरोना महामारीच्‍या काळात हिंदु विधीज्ञ परिषदेने जनहित याचिका प्रविष्‍ट करून पोलिसांच्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात आवाज उठवला ! – अधिवक्‍ता अमृतेश एन्.पी., कर्नाटक उच्‍च न्‍यायालय, बेंगळुरू