‘वादग्रस्त उपदेशक डॉ. झाकीर नाईक यांना मलेशियातून बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत; मात्र कोणताही देश त्यांना स्वीकारण्यास सिद्ध नाही, असे विधान मलेशियाचे माजी पंतप्रधान…
मणगुत्ती ग्रामपंचायतीने ठराव करून गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसवला होता; मात्र अचानक बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हा पुतळा हटवल्याने या भागात तणावाचे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत श्रीराममंदिर बांधण्यासाठी भूमीपूजन केल्याच्या काही दिवसांनंतर मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करण्यासाठी साधूंनी आता ‘श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट’च्या धर्तीवर ‘श्रीकृष्णजन्मभूमी निर्माण न्यास’…
राममंदिर आणि मंदिराच्या लढ्याचा इतिहास, न्यायालयीन संघर्ष, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दृष्टीने राममंदिराचे महत्त्व आणि हिंदु समाजाचा सहभाग यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे…
लाखो एकर भूमी लुटणार्या वक्फ बोर्डाचा ‘लॅण्ड जिहाद’ हा ‘लव्ह जिहाद’पेक्षाही भयंकर; हिंदूंनी या विरोधात लढा देण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता हरि शंकर जैन, सर्वोच्च…
भारताच्या राज्यघटनेत भारत हे ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. ‘विविधतेत एकता’, हे भारतीय विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या तिरंगा ध्वजातही सर्व पंथांना स्थान दिले…
‘वफ्क बोर्डा’ ला देण्यात आलेल्या विशेषाधिकारामुळे देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू आहे, असे प्रतिपादन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी केले.
५ऑगस्ट २०२० हा समस्त हिंदू आणि रामभक्त यांच्यासाठी सुवर्णक्षण लाभलेला दिवस ठरला ! सर्वांच्या मनामनात हिंदुत्व चेतवले गेले. पंतप्रधानानांनी केलेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा…
चीनने ‘डीएफ्-२६’ आणि ‘डीएफ्-१६’ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्रे देहलीपर्यंत मारा करू शकतात. ‘डीएफ्-२६’ हे क्षेपणास्त्र ४ सहस्र किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.
अवैधरित्या गोतस्करी करणारे त्यांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गोळीबार करतात, तसेच गोरक्षकांची अमानुषपणे हत्या करतात. यांच्याविषयी ओवैसी का बोलत नाहीत ? हे त्यांना मान्य आहे का…