Menu Close

चीनने आता नेपाळचा ३३ हेक्टर भूभाग बळकावला

भारताच्या ३ भूभागांवर दावा करणारे नेपाळचे कम्युनिस्ट सरकार आता चीनच्या या घुसखोरीवर गप्प का ?, संपूर्ण नेपाळ चीनच्या घशात घालण्याचा प्रयत्न चीनच्या कम्युनिस्ट सरकारकडून केला…

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचे भारताला समर्थन

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे, यासाठी रशियाने भारताच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. रशियाकडून पूर्वीही अशा प्रकारचे समर्थन करण्यात आले होते.

चीन लडाखमधून सैन्य मागे घेणार

६ जून या दिवशी झालेल्या चर्चेनंतरही चीनने सैन्य मागे घेण्याचे मान्य केले होते; मात्र तसे न करता त्याने तेथे चौकी बांधली आणि त्याला भारताने विरोध…

सिधोली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची भगवा युवा संघासमवेत ‘ऑनलाईन’ बैठक

भगवा युवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रेमजीत जायसवाल यांनी त्यांची संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांची एकत्रित एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीत…

हिंदु जनजागृती समितीची आझाद हिंद भगतसिंह संघटनेसह ‘ऑनलाईन’ बैठक

येथील आझाद हिंद भगतसिंह संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामध्ये एक ‘ऑनलाईन’ बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली. आझाद हिंद भगतसिंह संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता अभिमन्यू यांच्या…

मंदिराच्या तलावामध्ये ‘सांजांव’ साजरा करण्यास प्रतिबंध करून तलावाचे पावित्र्य राखावे !

पावसाळ्यामध्ये २४ जून या दिवशी राज्यात ख्रिस्ती बांधव ‘सांजांव’ साजरा करतात. ‘सांजांव’ साजरा करतांना मौजमजा म्हणून मांसाहार आणि मद्यप्राशन केले जाते.

चीनकडून नेपाळच्या रुई गावावर अवैध नियंत्रण

भारतावर आरोप करणारा नेपाळ चीनविषयी मात्र मौन का बाळगून आहे, हे त्याने जगाला नव्हे, तर स्वतःच्या नेपाळी जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट नेपाळी जनतेपासून…

जगन्नाथ रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेली अनुमती, हा हिंदूंचा विजय !

हिंदु जनजागृती समितीने निर्णयात पालट करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली. ‘सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखूनही रथयात्रा आयोजित केली जाऊ शकते, तसेच…

कोरोनाच्या नावाखाली रूग्णांना लुटणारी ठाण्यातील दोन खाजगी रुग्णालये !

ठाणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांनी केवळ त्या रुग्णालयांकडून एकूण १६ लाखांचा दंड आकारला; मात्र केवळ दंड आकारणे पुरेसे नसून नियमानुसार सदर रुग्णालयांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणे…

कलम 370 हटवले, आता काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न हवेत ! – राहुल कौल

जम्मू-काश्मीरची समस्या सोडवण्यासाठी केंद्रशासनाने कलम 370 आणि 35 (अ) हटवून इतिहास रचला आहे; मात्र त्यावर समाधानी न रहाता आता पुढे जाऊन काश्मीरमधील जिहादी आतंकवादाची मूळ…