अशा आपत्काळात सुदृढ शरीर, सक्षम मनोबल आणि साधना, तसेच ईश्वरी अधिष्ठान यांच्या साहाय्याने स्वतःचे कुटुंब, समाज अन् राष्ट्र यांच्या सक्षम आधारासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घेणे ही…
१५ जून या दिवशी भारतीय दूतावासामधील २ कर्मचार्यांना पाकच्या पोलिसांनी एका कथित अपघाताच्या प्रकरणी अटक केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून आणलेल्या दबावानंतर या कर्मचार्यांना रात्री…
हिंदु जनजागृती समितीकडून ‘ट्विटर’वर चालू असलेल्या ‘#ChineseProductsinDustbin’ (हॅशटॅग ट्रेंड) या अभियानामध्ये सहभागी होऊन चीनवर आर्थिक बहिष्कार टाकणे, हीच हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली ठरेल
मदुराई येथे ३६ वर्षीय विजयन् सॅमुअल या पाद्य्राला दुचाकी चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा थेनी येथे रहाणारा असून मदुराईच्या बाहेरील थानाक्कुलम् येथील…
भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याच्या प्रकरणी येथील ‘राजस्थान युवा यादव महासभे’चे प्रदेश उपाध्यक्ष महावीर यादव यांनी कथावाचक मोरारी बापू यांच्या विरोधात तक्रार…
बांगलादेशमध्ये असुरक्षित हिंदू ! बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार काही पावले उचलणार का ? हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांध गुन्हेगारांना अटकही केली जात नाही. हे असेच…
असे जागृत नागरिकच हिंदु धर्माची खरी शक्ती आहे. धर्महानी रोखण्यासाठी कृती करणारी कु. मनुश्री भारंबे आणि तिचे वडील श्री. अजय भारंबे यांचे अभिनंदन !
भारत सरकारने देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, तसेच चीनच्या कपट युद्धनीतीला चाणक्यनीती आणि गनिमीकावा या युद्धनीतीने कणखरपणे उत्तर द्यावे, असे आवाहन हिंदु जनजागृती…
वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला.
अशी एखाद्या धर्मांधांची बहुसंख्यांकांपैकी कुणी हत्या केली असती, तर लगेच त्यांना तालिबानी ठरवण्यात आले असते !