मुसलमानबहुल इंडोनेशियामध्ये हिंदु विश्वविद्यालय स्थापन होते; मात्र भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे येथे संस्कृत शाळा, संस्कृत विश्वविद्यालय काढणे अथवा शाळांमध्ये गीता शिकवणे याला विरोध होतो, हे लज्जास्पद…
ही घटना द्वारका पीठाच्या धार्मिक क्षेत्रामध्ये घडलेली असल्याने आम्ही महाराष्ट्र सरकारला पत्राच्या माध्यमांतून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहोत – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती
काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वी हिंदूंच्याच देशात हिंदूंना हाकलून लावण्यात आले होते, ते पहाता सौदी अरेबियामध्ये असे होणे अशक्य नाही. त्यामुळे भारत सरकारने आताच सौदी अरेबियावर दबाव…
देशात तोंडी तलाकला बंदी असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, हे लज्जास्पद ! अशांना तात्काळ अटक करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीतील…
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. मुरगुड नाका, गैबी चौक येथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सविता सणगर आणि सौ.…
नऊ सहस्र कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी भारतातून पसार होऊन ब्रिटनमध्ये रहात असलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांची याचिका येथील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे त्यांचे भारतात…
एकीकडे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढत असतांना दुसरीकडे पराकोटीची असंवेदनशीलता आणि दायित्वशून्यता असणारे असे शासकीय अधिकारी कधीतरी जनहित साधू शकतील का…
येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नातेवाइकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला…
जगभरात कोरोना पसरवल्यामुळे चीनवर सगळीकडूनच टीका होऊ लागली आहे. भविष्यात चीनमध्ये राहून उद्योग चालवणे कठीण जाऊ शकते, हे लक्षात घेऊने चीनमधील सहस्रो विदेशी आस्थापने तेथून…
पालघर येथे श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज, तसेच त्यांचा वाहन चालक यांची हिंसक जमावाने पोलिसांसमोरच प्रचंड मारहाण करून निर्घृण…