Menu Close

‘येस’ बँकेत अडकले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे ५९२ कोटी रुपये

‘जगन्नाथ मंदिर, तिरुपती मंदिर ही मंदिरे सरकारीकरण झालेली असतांना त्यांचे पैसे खासगी बँकेत कसे ठेवले जातात ?’, ‘सरकारी बँकांमध्ये हे पैसे का ठेवले जात नाहीत?’,…

अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हिंदूंविषयी द्वेष पसरवतात : तुलसी गबार्ड

भारतातीलच नव्हे, तर अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हे एकाच माळेचे मणी आहेत, हे यातून लक्षात येते ! अमेरिकेतील महिला हिंदु खासदार हिंदूंची बाजू घेते; मात्र…

महाराष्ट्रात ‘वैद्यकीय आस्थापना कायदा’ लागू करण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

केंद्रशासनाचा ‘वैद्यकीय आस्थापना कायदा २०१०’ (क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट २०१०) लागू केल्यामुळे गरीब रुग्णांना परवडणारे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. तसेच खासगी रुग्णालये, आधुनिक वैद्य आणि ‘पॅथॉलॉजी…

लोणावळा (जिल्हा पुणे) : ‘हलाल’ उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा व्यापार्‍यांचा निर्धार

धर्मांधांनी षड्यंत्र करून ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून एकप्रकारे आर्थिक जिहाद पुकारला आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु समिती यांच्या संयुक्त विद्यमाने १ मार्च…

आदिवासींना हिंदु समाजापासून वेगळे करण्याचे मोठे षड्यंत्र ! – आमदार डॉ. संदीप धुर्वे

आदिवासींना ‘तुम्ही हिंदु नाही’, असे सांगून त्यांना हिंदू धर्मापासून वेगळे करण्याचे मोठे षड्यंत्र आखले जात आहे. असे जर झाले, तर हिंदु समाजासमोर मोठी समस्या निर्माण…

बिअर बार यांना देवतांची नावे देण्यात येऊ नये, यासाठी जागृती करण्यात येत आहे ! – कोटा श्रीनिवास पुजारी, सचिव, हिंदु धर्मादाय विभाग, कर्नाटक

‘सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे पावित्र्य, व्यवस्था, धार्मिक श्रद्धा, भावना यांना धक्का लागणार नाही, अशी कारवाई करावी’, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून कोटा श्रीनिवास पुजारी…

नागरिकांनी एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणा !

हस्तांदोलन केल्यामुळे शारीरिक स्तरावर संसर्ग होतो, तसाच तो आध्यात्मिक स्तरावरही होतो. हात मिळवल्याने रज-तम या सूक्ष्म गुणांचा, तसेच अनिष्ट शक्तींचा संबंधितांना त्रास होण्याची शक्यता बळावते.…

तमिळनाडूतील नटराज मंदिरावर लादलेला प्रशासक हटवण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल !

६ जानेवारी २०१४ या दिवशी ऐतिहासिक निकालाद्वारे तमिळनाडू शासनाचा चिदंबरम् येथील सुभानयगार (श्री नटराज मंदिर) मंदिरावर प्रशासक नेमण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रहित केला आहे.

काळाप्रमाणे साधना करून धर्मरक्षण केल्यास मनुष्यजन्माचे सार्थक होईल ! – आधुनिक वैद्य श्रीपाद पेठकर

प्रत्येकजण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्‍या क्षणिक सुखासाठी धडपडत असतो; पण साधना केल्यास चिरंतन टिकणारा आनंद अनुभवता येतो. त्यामुळे स्वत:च्या उद्धारासाठी काळाप्रमाणे साधना करून…

देहली येथील पोलीस कर्मचारी अंकित शर्मा आणि अन्य निरपराध हिंदू यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

‘सीएए’च्या विरोधात विविध ठिकाणी व्यक्ती आणि विचार स्वातंत्र्याचा अपलाभ घेत आंदोलने केली जात आहेत. नुकतेच देहली येथील आंदोलनात हिंसाचार करण्यात आला. या हिंसाचारात पोलीस कर्मचारी…