Menu Close

‘हलाल सर्टिफिकेट’द्वारे भारताला इस्लामीकरणाचा धोका ! – मनोज खाडये

भारतीय अर्थव्यवस्था विस्कळीत करून या देशाचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्र आपल्या सर्वांसमोर आहे. याला तोंड देण्यासाठी प्रत्येक हिंदूने जागृत होऊन त्यासाठी संघटित होऊन आपले योगदान द्यायला…

वाराणसी येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदूंनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापण्याची प्रतिज्ञा !

भारतमातेवर बलपूर्वक घालण्यात आलेला धर्मनिरपेक्षतेचा बुरखा काढून भारताला पुन्हा तेजस्वी हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक ! – पू. नीलेश सिंगबाळ

धर्मांधांनी निर्माण केलेल्या दहशतीमुळे अलीगडच्या काही भागातील अल्पसंख्यांक हिंदू पलायनाच्या स्थितीत !

‘देश, राज्य, शहर, गाव आदी ठिकाणी जेथे हिंदू अल्पसंख्यांक असतात, तेथे त्यांना पलायनच करावे लागते’, हा इतिहास आणि वर्तमान आहे. याकडे पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी सोयीस्करपणे दुर्लक्ष…

‘POP’पासून बनवण्यात येणार्‍या देवतांच्या मूर्तींवर कायमस्वरूपी बंदी घाला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचा आदेश

गणेशोत्सव आणि नवरात्र या काळात राज्यात सिद्ध होणार्‍या देवतांच्या मूर्तींसह अन्य सर्व देवतांच्या ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’पासून (‘पीओपी’पासून) बनवल्या जाणार्‍या मूर्तींवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा आदेश मुंबई…

हिंदुत्वनिष्ठांची प्रशासन आणि केंद्रीय गृहमंत्री यांजकडे निवेदनांद्वारे आणि आंदोलनाद्वारे मागणी

संपूर्ण देशात या कायद्याविरुद्धच्या आंदोलनात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने १२० कोटी रुपये व्यय केले आहेत. हा आंतरराष्ट्रीय विषय असल्याने याची ‘एन्.आय.ए.’कडून चौकशी करण्यात येऊन देशद्रोही…

देशद्रोही वक्तव्य करणारे वारिस पठाण यांना तात्काळ अटक करा !

आमदार भरतशेठ गोगावले आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी !

(म्हणे) ‘देहलीतील हिंसाचार मुसलमानांसाठी धोक्याची घंटा !’ – इस्लामी सहयोग संघटनेचा थयथयाट

देहलीतील हिंसाचार धर्मांधांनी केला असून त्यात बहुसंख्य हिंदूंची प्रचंड हानी झाली आहे, त्यांच्या हत्या झाल्या आहेत. असे असतांना अशा प्रकारची विधाने करून धर्मांधांना पाठीशी घालणार्‍या…

असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडीतील सभा अखेर रहित, हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नांना यश

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात एम्.आय.एम्.चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भिवंडी शहरात २७ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी सभा आयोजित करण्यात आली होती.

देहलीतील हिंसाचार धर्मांधांचाच !

देहलीतील हिंसाचारात २३ जण ठार झाले, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले. अनेक वाहने आणि दुकानेही जाळण्यात आली. वर्ष १९८४ च्या इंदिरा गांधी यांच्या…

‘मोदी पंतप्रधान असेपर्यंत काश्मीरचा प्रश्‍न सुटणार नाही !’ – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाझी विचारांचे अनुकरण करत आहे. (चोराच्या उलट्या बोंबा ! गेली ७ दशके पाकिस्तान…