Menu Close

कट्टरतावाद्यांना दया दाखवू नका ! – शी जिनपिंग, चीनचे राष्ट्राध्यक्ष

भारतातही कट्टर धर्मांध देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. चीन ज्या प्रकारे जागतिक दबावाची भीती न बाळगता धर्मांधांवर आळा घालतो, त्यातून भारत काही…

इमारतीला घुमट असेल, तर ती मशीद आणि घाणेरड्या मूर्ती असतील, तर ते मंदिर : खासदार थोल थिरुमावलवन्

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा हीन पातळीला जाऊन अनादर करणार्‍यांची खासदारकी रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या १० महिलांना प्रवेश नाकारला !

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबरला प्रवेश करण्यासाठी विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या १० महिलांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना माघारी पाठवले.

अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी आम्ही धन गोळा करत नाही ! : विश्‍व हिंदु परिषद

अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्‍व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.

रामजन्मभूमी प्रकरणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार !

राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांनाही धर्मांध ते स्वीकारत नाहीत. यावरून त्यांच्यातील कट्टरता दिसून येते ! अशांशी बंधूभावाने वागण्याचा फुकाचा सल्ला…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.…

मुसलमानांना दिलेली भूमी आतंकवाद्यांचे मुख्य ठिकाण होईल : स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्‍वर जगद्गुरु…

पाक स्वत:च मानवाधिकारांची पायमल्ली करत आहे ! – भारत

भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसणारा पाक ! येनकेन प्रकारेण भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती करणारा कावेबाज पाक ! सरकारने आता पाकला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावे…

३० वर्षांपूर्वी काश्मिरी हिंदूंनी इस्लामिक स्टेटसारखी क्रूरता अनुभवली : सुनंदा वशिष्ठ

४ लाख हिंदूंना विस्थापित करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांचा प्रतिशोध गेल्या ७२ वर्षांत शासकीय यंत्रणांकडून घेतला जायला हवा होता. सरकारने आतातरी त्यासाठी कठोरात कठोर पावले उचलावीत आणि…