भारतातही कट्टर धर्मांध देशविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. चीन ज्या प्रकारे जागतिक दबावाची भीती न बाळगता धर्मांधांवर आळा घालतो, त्यातून भारत काही…
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा हीन पातळीला जाऊन अनादर करणार्यांची खासदारकी रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबरला प्रवेश करण्यासाठी विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या १० महिलांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना माघारी पाठवले.
अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे.
राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांनाही धर्मांध ते स्वीकारत नाहीत. यावरून त्यांच्यातील कट्टरता दिसून येते ! अशांशी बंधूभावाने वागण्याचा फुकाचा सल्ला…
हिंदु जनजागृती समितीने श्री बेताळ मंदिर सभागृह, प्रियोळ, म्हार्दोळ येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ.…
सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्वर जगद्गुरु…
‘आम्हाला आमची साडेचार लाख मंदिरे परत हवी आहेत’ अशी मागणी हिंदू गेली अनेक शतके करत आहेत ! याविषयी ओवैसी बोलतील का ?
भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसणारा पाक ! येनकेन प्रकारेण भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती करणारा कावेबाज पाक ! सरकारने आता पाकला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावे…
४ लाख हिंदूंना विस्थापित करणार्या जिहादी आतंकवाद्यांचा प्रतिशोध गेल्या ७२ वर्षांत शासकीय यंत्रणांकडून घेतला जायला हवा होता. सरकारने आतातरी त्यासाठी कठोरात कठोर पावले उचलावीत आणि…