Menu Close

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून तिचे जतन करा !

जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ प्राचीन स्मारक म्हणून घोषित करून त्याचे जतन करावे या मागणीचा हिंदु जनजागृती समितीने पुनरुच्चार केला आहे. हिंदु जनजागृती समितीने याविषयीचे…

धर्मांधाकडून हिंदु तरुणीची दगडाने ठेचून हत्या

छत्तीसगड येथील नवागढमध्ये अन्वर खान याने सुनीता कुशवाह या तरुणीची हत्या केल्यानंतर पोलिसांकडे शरणागती पत्करली. सुनीता हिचे अन्वर याचा भाऊ जमील याच्यावर प्रेम होते. त्यांनी…

स्विस बँकेत विनावापर असलेल्या खात्यांतील भारतियांचा पैसा स्वित्झर्लंड सरकारकडे जमा होणार

स्विस बँकेतील भारतियांची अनेक खाती वापरात नसून त्यात असलेला पैसा आता स्वित्झर्लंड सरकारकडे हस्तांतरित केला जाणार आहे. स्विस सरकारने बंद असलेल्या अशा खात्यांची यादी वर्ष…

हिंदूंना २.७७ एकर, तर मुसलमानांना ५ एकर जागा का ? – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीचा निकाल देतांना ‘अयोध्येतील २.७७ एकर जागा राममंदिराला देण्यात यावी, तर अन्यत्र ५ एकर जागा मशीद बांधण्यासाठी द्यावी’, असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; राममंदिरासाठी सोन्याची वीट देणार ! – बाबरचे वंशज

आपण सर्वांनी मिळून राममंदिर बनवावे, म्हणजे आपल्या देशात आणि लोकांमध्ये किती सामंजस्य आहे, हेही सर्वांना कळेल, असे प्रतिपादन हुमायून बाबरचे वंशज आणि मोगल बादशहा बहादूर…

मुसलमानांना भूमी देणे अयोग्य ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

हिंदूंच्या हिताच्या बाजूने निर्णय आला, हे खरे आहे. हे स्पष्ट झाले आहे की, वादग्रस्त भूमी हिंदूंची आहे. त्यामुळे मुसलमानांना भूमी देणे अयोग्य आहे. तसेच रामजन्मभूमीसाठी…

पुनर्विचार याचिकेची आवश्यकता नाही ! – देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी

रामजन्मभूमीविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता फेरविचार याचिकेची आवश्यकता नाही. हा वाद आता मिटला पाहिजे, असे देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम अहमद बुखारी यांनी प्रतिक्रिया व्यक्त…

रामजन्मभूमीच्या निकालाविषयी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केलेले विचार !

‘सगळेच देण्याची वेळ आली, तर शहाणा माणूस अर्धे सोडतो’, असे न्यायालयाने बाबरी मशिदीसाठी अन्य ठिकाणी ५ एकर भूमी देण्याच्या निर्णयावरून वाटते. हे आम्ही मान्य करतो;…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईतील भाजप आणि शिवसेना यांच्या विजयी आमदारांना शुभेच्छा 

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा अन् सनातन पंचाग भेट देण्यात आले.

वाराणसी येथे ‘उत्तर आणि पूर्व भारत हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा भावपूर्ण वातावरणात शुभारंभ

अधिवेशनाचा उद्देश सांगतांना पू. नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची स्थापना हे केवळ ‘मत’ नाही, तर ‘व्रत’ असायला हवे. हेच व्रत आत्मसात करून हिंदु जनजागृती समिती…