Menu Close

शनिशिंगणापूर येथील मंदिरात प्रसादाऐवजी लिंबाचे रोप वाटण्याचा निर्णय !

प्रसादाऐवजी रोपांचे वाटप करणे कितपत योग्य ? ‘प्रसादामध्ये देवतेचे चैतन्य असते. तो भावपूर्ण ग्रहण करणार्‍यास चैतन्याचा लाभ होतो’, असे धर्मशास्त्र आहे. त्यामुळे धर्मपरंपरा जपण्यासाठी हिंदूंनीच…

रायगड जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त धर्मशिक्षणाचा जागर

शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचनांच्या माध्यमातून ‘नवरात्रीचे शास्त्र आणि साधनेचे जीवनातील महत्त्व’ आदी विषयांची माहिती देण्यात आली.

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे संघ स्वयंसेवकाची पत्नी आणि मुले यांच्यासह हत्या

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे बंधू प्रकाश पाल, त्यांची गर्भवती पत्नी ब्युटी आणि त्यांचा ८ वर्षांचा मुलगा यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बंधू प्रकाश…

‘बिग बॉस १३’ कार्यक्रमाविषयी केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने अहवाल मागवला

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाच्या १३ व्या सत्रामध्ये ‘लव्ह जिहाद’ आणि अश्‍लीलता पसरवण्यात येत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून होत आहे.

वर्षातील ३६५ दिवस आपण संघटित असायला हवे ! – सौ. उज्ज्वला गावडे, हिंदु जनजागृती समिती

केवळ नवरात्रीतील नऊ दिवस नव्हे, तर हिंदुत्व टिकवण्यासाठी वर्षातील ३६५ दिवस आपण संघटित असायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. उज्ज्वला गावडे यांनी केले.

सोलापूर : विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सीमोल्लंघनासाठी जमलेल्या हिंदूंना शुभेच्छा

प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीनिमित्त पार्क चौक येथील शमीवृक्षाजवळ सीमोल्लंघनासाठी जमलेल्या हिंदूंना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. समितीच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे कक्ष लावण्यात…

नंदीहळ्ळी येथील श्रीरामनाम दिंडीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

नंदीहळ्ळी येथे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ७ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीरामनाम दिंडीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. श्रीरामाच्या पालखी पूजनानंतर श्री लक्ष्मी…

भांडुप येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत भांडुप येथे विविध ठिकाणी ‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने ‘नवरात्री आणि लव्ह जिहाद’ यांविषयी प्रवचन घेण्यात आले.

टोंक (राजस्थान) येथे दसर्‍याच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका असुरक्षित ! धर्मांधांना कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशा कृती होत आहेत !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ धर्माची उपासना केली ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ धर्म, स्वातंत्र्य आणि यवनमुक्तता यांची उपासना केली, असे मार्गदर्शन श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.