देशात झालेल्या दंगलींना हिंदू उत्तरदायी नव्हते. तसेच ‘सीरियामधून प्रशिक्षण घेऊन आलेले इस्लामी आतंकवादी हिंदूंच्या अत्याचाराला कंटाळून आतंकवादी झाले,’ असा या मालिकेत देण्यात आलेला संदर्भ चुकीचा…
अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क टाइम्स’ दैनिकाने त्यांच्या पहिल्या पानावर काश्मीरविषयी भारतविरोधी पानभर विज्ञापन प्रसिद्ध केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये लाखो लोकांवर निर्बंध लादण्यात आले असल्याचे…
‘चित्रपटगीतांच्या तालावर गरबा खेळणे, मद्यपान करणे, अश्लील अंगविक्षेप करत नाचणे, बळजोरीने वर्गणी घेणे, मंडपातून जुगार खेळणे आदी अपप्रकार नवरात्रोत्सवात घडतांना दिसतात. असे अपप्रकार होऊ नयेत…
काश्मीरमधील स्थिती पाहून जगातील १३० कोटी मुसलमानांपैकी एखादा मुसलमान हातात बंदूक हाती घेईल. मी विचार करतो की, मी काश्मीरमध्ये असतो आणि ५५ दिवसांपासून मला बंद…
अभिषेकासाठी बाटलीबंद पाणी आणण्याचा आग्रह भक्तांकडे करण्याऐवजी मंदिर संस्थानने भाविकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. भाविकांवर बाटलीबंद पाण्याचा खर्चिक पर्याय लादणे कितपत योग्य ?
‘काश्मीरमधील मुसलमानांचा नरसंहार होत आहे’, असे मुसलमानांविषयी नक्राश्रू ढाळणार्या पाकचे अमेरिकेनेच कान टोचले हे बरे झाले ! भारतातील मुसलमान आणि पाकप्रेमी याविषयी का बोलत नाहीत…
हिंदूंच्या मंदिरांविषयी असा वाद झाल्यास मंदिरांचे सरकारीकरण केले जाते; मात्र ख्रिस्त्यांच्या चर्चविषयी तसे केले जात नाही. यालाच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात का ?
भारतीय संस्कृतीचे जतन करणे, तसेच समाज, राष्ट्र आणि धर्म यांविषयी जागृती करणे हा प्रामुख्याने सण, उत्सव यांमागील उद्देश असतो; सध्या मात्र या उत्सवांमध्ये अपप्रकारांनी शिरकाव…
‘भारत विकास परिषदे’च्या वतीने येथील ‘जेजीव्हीव्ही’ उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नुकतेच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नवजीवन विद्यामंदिर माजी विद्यार्थी संघ, भांडुप विचार मंच (व्हॉट्सअॅप ग्रुप) यांच्या संयुक्त विद्यमाने टेंबीपाडा येथे नुकतेच ‘शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा २०१९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…