Menu Close

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) आणि पेद्दापल्ली (तेलंगण) येथे विविध मागण्यांसाठी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी

बिल्व सेवा संघाचे संस्थापक ब्रह्मश्री नारायण गुरु यांची जयंती साजरी; हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

मंगळुरू (कर्नाटक) येथे बिल्व सेवा संघाचे संस्थापक ब्रह्मश्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आध्यात्मिक प्रवचन…

आतंकवादाच्या विरोधात आता निर्णायक लढाईची वेळ ! – पंतप्रधान मोदी

आतंकवादाच्या विरोधात आणि आतंकवादाला खतपाणी घालणार्‍यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आतंकवादाच्या विरोधात उभे आहेत, असे प्रतिपादन…

काश्मीरमधील बंद असलेल्या ५० सहस्र मंदिरांचे सर्वेक्षण करण्यात येणार : केंद्रीय गृहराज्यमंत्री

काश्मीरमध्ये बंद असणारी मंदिरे आणि शाळा यांचे सर्वेक्षण करण्यासाठी अन् ती पुन्हा उघडण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी…

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याकडून नेपाळमधील संत, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांची भेट !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील एकमेव हिंदी मासिक आणि यु ट्यूब वाहिनी ‘हिमालिनी’च्या संपादिका डॉ. श्‍वेता दीप्ती आणि प्रबंध…

३७० कलम हटवणारे केंद्र सरकार देशाला हिंदु राष्ट्रही बनवू शकते : परिसंवादातील मान्यवरांचा विश्‍वास

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून विद्यमान केंद्र सरकारने मोठे धैर्य दाखवले आहे. असे राष्ट्रवादी सरकार येणार्‍या काळात घटनेच्या माध्यमातून देशाला ‘हिंदु राष्ट्र’ही करू शकते, असा विश्‍वास…

नवरात्रोत्सवात अपप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार : नंदुरबार येथे पोलीस अधीक्षकांचे आश्‍वासन

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून ‘आदर्श पद्धतीने उत्सव साजरा करावा’, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.

(म्हणे) ‘हिंदु, हिंदुत्व आणि हिंदुस्थान ही संकल्पना देशविघातक !’ – शशी थरूर

हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. सनातन वैदिक धर्मानुसार जेव्हा आचरण व्हायचे, तेव्हा प्राचीन काळी देश प्रगतीपथावर होता. हिंदुबहुल देशात हिंदुत्वालाच देशविघातक ठरवणे, हा थरूर…

तुम्ही पुष्कळ सोसले असून आता नवा काश्मीर घडवूया ! – मोदी यांचे काश्मिरी हिंदूंना आश्‍वासन

कलम ३७० हटवल्यावरून काश्मिरी हिंदूंनी भावुक होऊन मोदी यांचे आभार मानले. ‘तुम्ही पुष्कळ काही सोसले आहे; मात्र आता जग पालटत आहे. आता आपल्याला एकत्र येऊन…

पाकपासून आम्हाला स्वतंत्र करा ! – सिंधी समाजाची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

पाकमधील बलुचिस्तानच्या नागरिकांच्या नंतर आता पाकमधील सिंध प्रांतातील सिंधी समाजाने त्यांना पाकपासून स्वंतत्र करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या दौर्‍यावर असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…