Menu Close

मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथे ‘ईश्‍वरी राज्या’च्या स्थापनेसाठी श्रीरामनामाचा उत्स्फूर्त उद्घोष !

रामराज्यासम ईश्‍वरी राज्याची स्थापना व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, तसेच पालघर येथील मंदिरे, सनातन संस्थेचे साधक, सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आदींच्या घरी रामनाम संकीर्तन…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसच्या एन्.एस्.यु.आय. या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोह्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून काळे फासले ! ही अतिशय संतापजनक कृती असून याचा कितीही निषेध केला,…

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्राचा सिद्धांत समान न्याय नाकारतो !’ – एन्. राम, माजी संपादक, ‘द हिंदु’

हिंदु राष्ट्र ही आदर्श समाजकल्याणकारी व्यवस्था आहे. या संकल्पनेचा अभ्यास न करताच त्यावर टीका करणे, हा निवळ हिंदुद्वेष आहे. सध्याची धर्मनिरपेक्ष व्यवस्था हिंदूंना समान न्याय,…

कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणाला घातक : शासनाने शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याची मागणी

वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…

कोल्हापूर महापालिकेने कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्तीदान या धर्मबाह्म संकल्पना राबवू नयेत : हिंदूंची मागणी

विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.

पिंपरी-चिंचवड येथे हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

डुडुळगाव येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळा क्रमांक १०८ मध्ये १२ ऑगस्ट या दिवशी डुडुळगाव आणि माऊलीनगर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांच्या पुढाकाराने…

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संपादकांना रक्षाबंधन

येथील साप्ताहिक ‘जनशक्तीचा दबाव’चे संपादक श्री. सचिन थिक आणि कल्याण येथील ‘दैनिक जनतेचे जनमत’चे संपादक श्री. तुषार राजे यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राखी बांधण्यात…

बेंगळुरू शहरात प्लास्टर ऑफ पॅरीसऐवजी शाडू मातीच्या श्री गणेशमूर्तींना प्राधान्य

आता केंद्र आणि राज्य सरकार यांनी शाडू मातीच्या मूर्तींना प्राधान्य मिळण्यासाठी मूर्तीकारांना साहाय्य करणारी योजना बनवावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे !

गोहत्याबंदी विधेयक संमत होईपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या थांबवता येणार नाहीत : टी. राजासिंह

जोपर्यंत गोहत्याबंदी विधेयक संमत होत नाही, तोपर्यंत जमावाकडून होणार्‍या हत्या रोखता येणार नाहीत, असे विधान तेलंगणची राजधानी भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी.…