प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीवर आणि विक्रीवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी नुकतेच हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने अपर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
तळोजा (पनवेल) येथे ७ ऑगस्ट या दिवशी ३७० कलम रहित केल्यानिमित्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन केले.
हिंदु धर्मातील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्र आहे. ते विसरून अनेक लोक व्हॉट्सअॅप, फेसबूक या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये गुरफटलेले आहेत. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे…
अमेरिकेने सांगितले आणि पाकने ऐकले, असे एकदाही झालेले नाही. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे दोघांमध्ये ठरलेले आहे, असेच वाटते !
मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात ९, १० आणि ११ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती वर्षानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
१५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ८ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि विविध शासकीय अधिकारी यांच्यासमवेत विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या सहभागाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याच्या संदर्भातील…
हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५ अ ही अन्याय्यकारी कलमे हटवल्याने काय लाभ होणार आहेत ? याविषयी सर्वांचे उद्बोधन केले.
पाकने आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्वच नष्ट होईल, हे त्याने लक्षात ठेवावे !
जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाने चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाची हानी होत आहे. भारत आणि चीन यांच्या पश्चिमेकडील सीमारेषेवरील चीनचा भाग भारताकडून त्यांच्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात दाखवला जातो,…
सध्या भोळ्या हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हिंदु युवतींशी जवळीक साधून, गोड बोलून धर्मांध त्यांना या जाळ्यात अडकवत आहेत.…