कलम ३७० आणि ३५ अ रहित करून ७० वर्षांच्या जोखडातून काश्मीरला मुक्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. यानिमित्त सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
धक्कातंत्र वापरून गेल्या ७० वर्षांचा ३७० कलमाचा डाग एका दिवसात पुसणार्या केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि हिंदूंना न्याय दिल्याविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील स्वयंभू…
अशा शासकीय अधिकार्यांवर केवळ दंडात्मक कारवाई नको, तर सरकारने त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच हिंदूंची मागणी !
समितीच्या कार्याने प्रभावित होऊन ‘श्रीरथ कॅटरर्सचे श्री. मितेश पलन यांनी ‘तृतीय लघुरुद्राभिषेक आणि भजन संध्या’ या कार्यक्रमात समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित केले होते.
‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ चळवळीच्या अंतर्गत समितीच्या वतीने जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले. त्या वेळी शिक्षणाधिकारी श्री. सुनील कुर्हाडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत…
यात नवीन काहीच नाही. पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग आहे आणि तो भारताने परत घेणे, हा त्याचा अधिकार आहे. त्यामुळे पाकने स्वतःहून तो भारताच्या कह्यात द्यावा,…
‘अधर्म एवं मूलं सर्व रोगाणाम्’ असे शास्त्रवचन आहे. म्हणजे सर्व रोग आणि समस्या यांचे मूळ कारण अधर्म आहे. आज पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावात आम्ही आमच्या संस्कृतीचे…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिक तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे आणि अन्य मार्गांनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जावा, अवमान करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
प्लास्टिकच्या वापरावर बंदी असूनही १५ ऑगस्ट या दिवशी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. वापर करून झाल्यावर राष्ट्रध्वज इतरत्र पडून त्याचा अवमान होतो. त्यामुळे शहरात खुलेपणाने…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर कारवाई केली जावी या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.