आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा…
एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु.…
अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !
अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्या जनतेने वैध…
झारखंड राज्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका मुसलमान युवकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणारे अभिनेते एजाज खान यांना पोलिसांनी…
श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती पालटण्याच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत येत असलेली वृत्ते खोटी आहेत. मूर्ती पालटाच्या संदर्भातील कोणतीही चर्चा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पुजारी यांच्यात…
नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांचा त्याग आणि बलीदान लक्षात ठेवून हिंदुत्वाचे कार्य करूया. संघटन हे सर्व आघातांवर उपाय आहे. हिंदूंनी संघटन वाढवून हिंदु धर्माला जाणून घ्यावे,…
वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंपीजवळच्या अनेगुंडी येथील संत व्यासराजा तीर्थ यांची समाधी काही अज्ञातांनी उद्ध्वस्त केल्याची घटना नुकतीच येथे घडली. व्यासराजा तीर्थ हे विजयनगर साम्राज्याचे…
बाजीप्रभु यांच्या बलीदानाच्या निमित्ताने त्यांनी ज्याप्रकारे शौर्य गाजवले, तोच आदर्श समोर ठेवून हिंदूंनी वीरश्री जागृत ठेवली पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक…
१९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.