सध्या भारत आणि पाक यांच्यामधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असून परिस्थिती धोकादायक आहे. भारताने पुलवामा येथील आक्रमणात ४२ पोलीस गमावले आहेत. त्यामुळे भारत कठोर पावले…
गेली अनेक वर्षे पाद्य्रांकडून लहान मुले, महिला आणि नन यांचे लैंगिक शोषण केले जात आहे; मात्र ते रोखण्यासाठी व्हॅटिकन सिटीने कोणतेही ठोस उपाय केलेले नाहीत…
हिंदूंनो, हिंदु परंपरेतील विविध गोष्टींचा वापर करून ख्रिस्ती पंथाचा प्रसार करण्याचे आणि त्या माध्यमातून फसवून तुमचे धर्मांतर करण्याचे धूर्त ख्रिस्त्यांचे षड्यंत्र जाणा !
सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात हिंदु जनजागृती समितीने २२ फेब्रुवारीपासून ‘द्वितीय पत्रकार-संपादक अधिवेशन’ आयोजित केले आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश आणि राजस्थान येथील…
देश संकटात असतांना अमली पदार्थांच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी लाभलेला आणि महसूलबुडव्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला दिलेली मान्यता शासनाने रहित करावी. गोवा ‘ईडीएम्’ मुक्त करावे, अशा मागण्या हिंदु…
हिंदूंचा एैतिहासिक आणि गौरवशाली ठेवा जपायचा सोडून त्याचा विध्वंस करणारे असे जन्महिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी आहेत !
कोगनोळी (जिल्हा बेळगाव) येथून नजीकच असणार्या मत्तीवडे येथील ग्रामस्थ, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात…
जमशेदपूर (झारखंड) येथे पुलवामा आतंकवादी आक्रमणाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या समाप्तीनंतर राष्ट्रप्रेमींनी पंतप्रधानांच्या नावे लिहिलेले एक निवेदन पूर्व सिंहभूम जिल्ह्याचे वरिष्ठ…
देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत…
सैनिक देशाच्या रक्षणासाठी आपले रक्त सांडतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाने धर्मरक्षणासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे. धर्मरक्षणाचे महत्त्व ऋषिमुनींनी सांगितले आहे. आपण धर्माचे रक्षण केल्यास धर्म आपले रक्षण…