ही सभा प्रथम मैदानात घेण्याचे ठरले होते. सभेच्या आदल्या दिवशी पोलिसांनी मैदानासाठी दिलेली अनुमती नाकारल्याने दुसर्या सभागृहात नियोजन करण्यात आले. तरीही या सभेला हिंदुत्वनिष्ठांनी सहभागी…
देशात निर्माण झालेल्या सर्व समस्यांना काँग्रेस उत्तरदायी आहे, असे प्रतिपादन राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराज यांनी केले
गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच खर्या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले…
सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो : आचार्य रमाकांत गोस्वामी
आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध आहे, असे…
सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे,…
राममंदिर उभारण्याच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही. राममंदिराच्या नावावर राजकारण करून लाभ उठवणार्या राजकीय लोकांना हनुमानाने सद्बुद्धी द्यावी, असे प्रतिपादन अग्नि आखाड्याचे महंत धर्मदास महाराज…
श्रीमती फिओना गॉडली या वैद्यकीय नितीमूल्यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अनेक देशांतील वैद्यकीय दुरावस्थेविषयी त्या त्या देशातील शासनाची कानउघडणी केली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी…
अमेरिकेतीलच नव्हे, तर युरोप आणि अन्य ख्रिस्ती देशांत अशीच स्थिती आहे. पोप यांना अनेकदा यासाठी क्षमा मागावी लागली आहे, हे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना…
माहितीच्या अधिकाराचा अपवापर करून १० लक्ष रुपयांची खंडणी स्वीकारणारे संभाजी ब्रिगेडचे सांगली जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांना पोलीस उपअधीक्षक कृष्णा पिंगळे यांच्या पथकाने १ फेब्रुवारी या…
देश-विदेशातून आतापर्यंत ६ सहस्र भाविकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून अनेकांनी समितीच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली !