जगतिक स्तरावर हिंदूंची मुस्कटदाबी होत असल्याने राममंदिरासह हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी अध्यादेश आणायला हवा. त्यानंतर अयोध्या, काशी, मथुराच काय तर सर्व चाळीस सहस्र मंदिरे पुनश्च…
हिंदूंमध्ये धर्मशिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोक ख्रिस्ती मिशनर्यांच्या आमिषाला बळी पडत आहेत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी हिंदु राष्ट्र-जागृती सभेत व्यक्त…
हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा अमरावती जिल्ह्यातील वरूडा, दाभा, नांदुरा आणि कुमागड या गावांमध्ये पार पडल्या. या सर्व सभांना हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
स्वतः कायदेमंत्री असतांना खटले वर्षानुवर्षे रेंगाळू नयेत, यासाठी उपाययोजना काढण्याची आवश्यकता असतांना स्वतः असे प्रश्न विचारून रविशंकर प्रसाद काय साध्य करणार आहेत ? मंत्र्यांनीच असा…
जिथे भारतातील हिंदूंचे सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना रक्षण करू शकत नाहीत, तिथे श्रीलंकेतील हिंदूंचे रक्षण कसे होणार ? सर्वत्रच्या हिंदूंच्या रक्षणासाठी हिंदु राष्ट्रच हवे…
या उलट भारतात सार्वजनिक ठिकाणी विनाअनुमती आणि रस्त्यावर वाहतूक रोखून केल्या जाणार्या नमाजपठणावर, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मशिदींमधून भोंग्यांद्वारे बांग देणार्यांवर कारवाई होत नाही !
जुने पनवेल, नवीन पनवेल, नवी मुंबई, पनवेल शहराच्या आजूबाजूला असलेली गावे, त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातील पनवेल शहराच्या बाजूचे आदिवासी पाडे येथील श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशा…
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात २३ डिसेंबर या दिवशी हिंदु विधीज्ञ परिषद आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘पंचम अधिवक्ता अधिवेशना’ला आरंभ झाला. या अधिवेशनात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक…
स्वातंत्र्योत्तर काळात सत्ताहाती असणार्यांनी हिंदूंच्या विरोधात जाणीवपूर्वक धोरण राबवले ! – डॉ. हेमंत चाळके, हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ तलवारीच्या बळावर हिंदवी स्वराज स्थापन केले नाही, तर जगदंबेची उपासना आणि संतांच्या आशीर्वादाच्या बळावरच ५ पातशाह्यांना नमवून त्यांनी हिंदवी स्वराज्य…