Menu Close

कितीही संकटे आली तरी परात्पर गुरु डॉ. आठवले हिंदु राष्ट्र स्थापन करणारच : ह.भ.प. गणपत महाराज येसरे

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्म रक्षण करण्याचे कार्य करत आहे. त्यांच्यावर अनेक संकटे येत आहेत; परंतु कितीही संकटे आली, तरी परात्पर गुरु…

तुर्कस्थानमध्ये धरणाच्या मार्गामध्ये येणार्‍या ६१० वर्षे जुन्या मशिदीचे स्थानांतर

इस्लामी देशात प्राचीन मशीद धरणामुळे दुसरीकडे स्थानांतर केली जाते, तर भारतात विकासाच्या मार्गात येणार्‍या मशिदी दुसरीकडे स्थानांतर करण्यास भारतातील मुसलमान विरोध का करतात ?

राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना अधिकार नाही : खासदार संजय राऊत, शिवसेना

मंदिराचे काय करायचे ते देशातील तमाम हिंदु बांधवांच्या साहाय्याने आता आम्ही पाहू. त्यामुळे श्रीराम, हनुमान यांच्याविषयी, तसेच राममंदिराविषयी बोलण्याचा भाजप नेत्यांना आता अधिकार नाही, अशी…

खारघर (नवी मुंबई) येथे ख्रिस्त्यांकडून हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरून गरळओक !

खारघर येथे २१ डिसेंबरला हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात अपशब्द बोलणार्‍या ख्रिस्त्यांना धर्माभिमान्यांनी विरोध केला आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार केली.…

सैन्यातील शीख सैनिक आणि अधिकारी यांना ‘खलिस्तान’साठी भडकावण्याचा पाकचा प्रयत्न

पाक हा भारतातील शीख, मुसलमान, निधर्मीवादी, पुरोगामी यांना भारताच्या विरोधात भडकावण्याचा गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. असे असूनही पाकला समजेल या भाषेत धडा शिकवण्याचा…

महाबली हनुमानाची ही एकप्रकारे टिंगलटवाळीच चालू आहे ! – सामना

भक्ती आणि निष्ठा यांचा एक मार्ग हनुमानाने मानवजातीला घालून दिला. ‘जिथे राम तिथे हनुमान’, हेच सत्य आहे. श्रद्धा आणि निष्ठा यांचे दुसरे नाव हनुमान. त्यामुळे…

पनवेल येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेलला ६ जानेवारी २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये, तसेच नवीन…

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांची मुंबई, ठाणे अन् पालघर जिल्ह्यांतील हिंदुत्वनिष्ठांना भेट

२३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१८ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांच्या मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांच्या दौर्‍यावर…

वर्ष २०१२ पासून रुग्णांची फसवणूक केल्यामुळे २३९ रुग्णालयांना ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’तून वगळले !

वर्ष २०१२ पासून आतापर्यंत रुग्णांकडून पैसे घेणे, देयके अधिक दाखवणे, वैद्यकीय अहवाल आणि कागदपत्रांत फेरफार करणे इत्यादी कारणांसाठी महाराष्ट्र शासनाने २३९ रुग्णालयांना या योजनेतून वगळले…

२ व्यक्तींच्या मृत्यूंची चिंता; मात्र २१ गोहत्या दिसत नाही : भाजपचे आमदार संजय शर्मा

बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला. त्यांची सर्वांना चिंता आहे; मात्र ही हिंसा ज्या कारणावरून झाली त्या २१ गायींच्या हत्या कोणाला का दिसत नाहीत,…