Menu Close

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तृतीय प्रथमोपचार शिबीर

भावी आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी, तसेच वेळ पडल्यास स्वतःसमवेत इतरांना सहकार्य करून त्यांचा जीव वाचवणे ही काळाची आवश्यकता आहे, हे ओळखून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने यावल येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक !

यावल येथील श्री. कोहळेश्‍वर श्रीराम मंदिरात हिंदु राष्ट्रजागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, श्री. प्रशांत…

देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना आंदोलन करावे लागते : गणेश पाटील, धर्मप्रेमी

देशासह राज्यात हिंदूंचे सरकार असतांना हिंदूंना अनेक समस्या भेडसावत आहेत. यासाठी हिंदूंना आंदोलन करावे लागते, ही शोकांतिका असल्याचे प्रतिपादन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी मुलुंड…

मुझफ्फरनगर, फैजाबाद, गाजियाबाद आदी जिल्ह्यांच्या नावांमध्येही पालट करा : हिंदुत्वनिष्ठांची मागणी

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ‘अलाहाबाद’चे नाव पालटून प्राचीन ‘प्रयागराज’ नाव देण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही समर्थन आणि अभिनंदन करतो.

हिंदूंनो, राजनैतिक नव्हे, तर धर्मसंस्थापनेसाठीच्या विजयासाठी सीमोल्लंघन करा !

धर्मसंंस्थापना होऊन आदर्श राज्य प्राप्त होणे, हाच हिंदूंचा खरा विजय आहे. या विजयानंतर हिंदूंना विजयादशमीचा विजयोत्सव खर्‍या अर्थाने साजरा करता येईल.

बहराइच (उत्तरप्रदेश) येथे नवरात्रोत्सवात धर्मांधांकडून हिंसाचार

गोतस्करांना जमावाकडून होणार्‍या मारहाणीच्या प्रकरणावर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी हिंदूंच्या धार्मिक सणांवर धर्मांधांकडून होणार्‍या आक्रमणांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ?

चर्चासत्राच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे वृत्तवाहिन्यांचे निवेदक !

‘गेस्ट’ अर्थात ‘पाहुणे’ म्हणून वृत्तवाहिन्या स्वतःहून प्रवक्त्यांना बोलावतात, अशा अतिथी म्हणून बोलावलेल्या प्रवक्त्यांशी कसे बोलावे, याचे साधेही भानही या निवेदकांना नसते. असे निवेदक आणि वृत्तवाहिन्या…

जी. डी. अग्रवाल यांची षड्यंत्राद्वारे हत्या केलेली आहे : स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान…

अजमेरच्या दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास मुसलमान समाजाचा विरोध

कुठे धार्मिक भावना दुखावतील; म्हणून दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास नकार देणारे मुसलमान, तर कुठे पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली निर्माल्यापासून खत बनवण्याची व्यवस्था करणारे जन्महिंदू !

भांबोरा (जिल्हा यवतमाळ) येथील जिज्ञासू युवकांचा धर्माचरण करण्याचा निर्धार !

यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार तालुक्यामध्ये असलेल्या भांबोरा गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र-धर्मकार्य करण्यासंदर्भात नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले.