भारतामधील मुसलमान जगातील इतर कोणत्याही इस्लामी देशांमध्ये रहाणार्या मुसलमानांंपेक्षा अधिक सुरक्षित आहेत; कारण जगातील सर्वच इस्लामी देशांमध्ये शरीया कायद्याचे पालन केले जाते. हा कायदा एकपक्षीय…
शरीयत न्यायालये चालू असतांना गप्प बसणारे निधर्मीवादी आता हिंदु न्यायालये स्थापन झाल्यामुळे पेटून उठतील, हे वेगळे सांगायला नको !
या वृत्तावरूनच ‘टीव्ही ९ मराठी’ वृत्तवाहिनी सनातन संस्थेविषयी कशा प्रकारे खोट्या बातम्या प्रसारित करते, हे लक्षात येते ! अशांमुळे प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अल्प होऊन त्यांचे समाजात…
बंगालमधील १५ वर्षांच्या मुलीशी बळजोरीने निकाह करून तिला मुंबईत आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्या धर्मांधाला मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील लाडू विक्रीच्या रकमेतील ३ लाख ५० सहस्र रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणी कर्मचारी मोहन औसेकर याला मंदिर समितीने काही दिवसांसाठी निलंबित केले…
सद्य:स्थितीत देशभरातील अधिवक्त्यांनी राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होणे आवश्यक ! – ज्येष्ठ विधिज्ञ भरत देशमुख, महाराष्ट्र-गोवा बार काऊन्सिलचे माजी अध्यक्ष
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना खोट्या प्रकरणांत गोवून बंदी आणण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात येथे उपजिल्हाधिकारी श्री. अरविंद अंतुर्ले यांना निवेदन देण्यात…
सनातनचे धर्मप्रसारक श्री. अभय वर्तक आणि प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी निवेदन दिले
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना २३ ऑगस्ट या दिवशी तासगाव येथील श्री. सूरज पोळ आणि श्री. सचिन कुलकर्णी या दोन सनातनच्या साधकांची…
नंदुरबार येथील कचरा डेपोवर शेकडो टन मांस आणि गुरांचे अवशेष आढळले असून हे गोवंशियांचे मांस असल्याच्या संशयावरून हिंदुत्वनिष्ठांनी चौकशीची मागणी केली. यानंतर या संदर्भात गुन्हा नोंद…