Menu Close

वर्धा आणि नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन !

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी तपास अपूर्ण आहे, त्या संदर्भातील पुरावे मिळत नाहीत, न्यायालयीन प्रक्रिया चालू झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झाला नाही; मात्र त्यापूर्वीच ‘सनातनवर…

भ्रष्टाचारी काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच प्रथम अटक करा : सनातन संस्था

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अटक करण्याची मागणी करणार्‍या भ्रष्टाचारी काँग्रेसी राधाकृष्ण विखे पाटील यांनाच प्रथम अटक करा, अशी मागणी सनातन संस्थेने केली आहे

सनातनच्या समर्थनार्थ पुणे येथे हिंदुत्वनिष्ठांचा मोर्चा

हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय्य कारवाई आणि सनातन संस्थेवरील संभाव्य बंदी यांच्या विरोधात पुणे येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. भर पावसात काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये ४०० हून अधिक…

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने नंदुरबार येथे आंदोलन

हिंदुत्वनिष्ठांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १५ ऑगस्टला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले

१५ ऑगस्टनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अमरावती जिल्ह्यात विविध उपक्रम

जिल्ह्यात १५ ऑगस्ट यादिवशी पंटवटी चौक, अमरावती आणि दर्यापूर तालुका येथे राष्ट्रध्वज सन्मान मोहीम आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

अंनिसचा केविलवाणा उपक्रम : ‘जवाब दो’

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंनिसने ‘जवाब दो’ या त्यांच्या केविलवाण्या उपक्रमाला यंदाही २० ऑगस्टला एकदिवसीय चालना देण्याचा प्रयत्न केला आहे.

पवईत येथील कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘अखंड भारत’ या विषयावर व्याख्यान

क्रांतीकारकांना अपेक्षित असलेला अखंड भारत निर्माण करण्यासाठी संताचे मार्गदर्शन घेऊन राष्ट्र-धर्माचे कार्य साधना म्हणून करायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधनेचे बळ आवश्यक : कु. कृतिका खत्री, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करण्याबरोबर साधनेचे बळ आवश्यक आहे. यासाठी हिंदूंनी साधना केली पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या देहली येथील प्रवक्त्या कु. कृतिका खत्री यांनी…

मुंबईत ५०० हून अधिक लोकांपर्यंत ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि सुराज्य’ हा विषय पोहोचला !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्याख्याने, स्वरक्षण प्रात्यक्षिके आणि क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे आयोजन !