साम्यवाद्यांच्या केरळमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे हे द्योतक आहे ! जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यावर गळा काढणारे पुरोगामी आता कुठल्या बिळात लपले आहेत ?
हिंदु संस्कृतीनुसार मृतदेहावर अग्नीसंस्कार केल्यावर जागेची अडचण येत नाही, तसेच आजाराचे विषाणूही नष्ट होतात ! त्याच प्रमाणे मृतदेहाचा वापर तांत्रिकांना आणि अनिष्ट शक्तींना करता येत…
धर्मशिक्षणाच्या अभावी वैयक्तिक स्वार्थासाठी धर्मत्याग करणारे नतद्रष्ट हिंदू ! कधी ‘विवाह होत नाही’ म्हणून मुसलमान किंवा ख्रिस्ती यांना धर्मांतर करतांना पाहिले आहे का ?
अधिवक्ता घोष यांना यापूर्वीही कायद्याची कार्यवाही करणार्या व्यक्ती, शासकीय अधिकारी, धर्मांध इत्यादींच्या धमक्या, तसेच शिवीगाळ यांना तोंड देण्याचे अनेक प्रसंग घडले आहेत
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची नोंद घेत अपर जिल्हादंडाधिकार्यांचे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना योग्य ती कृती करण्यासाठी परिपत्रक !
असे आहे, तर सरकार मंदिरे कशासाठी कह्यात घेत आहे ? ज्या मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने चालू आहे, अशा व्यवस्थापनाच्या साहाय्याने अन्य मंदिरांचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी सरकार…
धर्माधिष्ठित ज्ञानार्जन पद्धतीने पूर्वीची शिक्षणपद्धती समृद्ध होती. याउलट सध्याच्या मेकॉले शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ते ज्ञान मिळत नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. गौरी…
गो-तस्करांना मारल्याविषयी ओरड करणारे अशा घटनांच्या वेळी कुठे लपून बसतात ? गो-तस्करांना मारहाण करणारे वृत्त दिवसभर दाखवणार्या एकाही वाहिनीने हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी मारल्याचे वृत्त एकदाही दिले…
नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी इस्लामी गोल टोपी घातली नाही, यावरून त्यांच्यावर टीका करणारे आता का बोलत नाहीत ? सर्वधर्मसमभाव नेहमी हिंदूंनीच दाखवायचा असतो…
हिंदूंनी त्यांच्या शक्तीद्वारेच भाजपला केंद्रात सत्ता दिली त्याला ४ वर्षे झाली आहेत; मात्र भाजप ‘न्यायालयाच्या निर्णयानुसार वागणार’, असे म्हणत आहे, त्यामुळे कटियार यांनी अशी विधाने…